Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

chanakya niti: पितृपक्षात चाणक्याने सांगितलेल्या या गोष्टी केल्याने बदलेल तुमचे भाग्य

पितृपक्ष हा एक धार्मिक विधी नसून चाणक्यांनी सांगितलेला एक धडा आहे. यावेळी पूर्वजांना केलेले दान, श्राद्ध यांमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. पितृपक्षातील चाणक्याचे नियम जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 07, 2025 | 03:47 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाणारे चाणक्य हे भारतातील एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांची धोरणे राजकारणापुरती मर्यादित नव्हती तर जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लागू होती. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वजांचा आणि त्यांच्यासाठी केलेल्या कर्मांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पितृपक्षामध्ये ज्ञान अधिक प्रासंगिक बनते. जर तुम्हाला तुमचे जीवन आनंद, समृद्धी आणि यशाने परिपूर्ण करायचे असल्यास चाणक्यांच्या या नियमांचा अवलंब अवश्य करा. पितृपक्षामध्ये चाणक्याच्या कोणत्या नियमांचे पालन करावे ते जाणून घ्या

पूर्वजांचा आदर आणि सन्मान

चाणक्य नीतिमध्ये म्हटल्याप्रमाणे जो व्यक्ती आपल्या पूर्वजांचा आदर करतो आणि त्यांच्यासाठी योग्य कर्म करतो त्याच्या जीवनामध्ये कायम यश आणि समृद्धी टिकून राहते. पितृपक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करणे ही परंपरा नसून कर्माचे फळ सकारात्मक करण्याचा हा एक मार्ग आहे. यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते त्यासोबतच कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठादेखील वाढते.

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे का? जाणून घ्या त्यामागील कारणे

दान आणि अर्पण केल्याने दूर होते कर्ज

चाणक्याच्या विश्वासानुसार, जीवनात कर्ज फेडणे आवश्यक आहे. हे कर्ज आर्थिकच नसून पूर्वजांचे आणि सामाजिक कर्तव्यांचे ऋण देखील आहे. पितृपक्षात दिलेल्या दानाचे आणि अन्नाचे महत्त्व या तत्वाशी संबंधित आहे. तुम्ही केलेल्या कर्मामुळे कुटुंबाचे संतुलन मजबूत राहते आणि व्यक्तीच्या जीवनात अस्थिरता येते. कठीण परिस्थितीत तर्पण आणि श्राद्ध करणे हे शांती आणि समाधानाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते, असे म्हटले जाते.

पूर्वजांच्या स्मृतीद्वारे ज्ञान आणि समज

चाणक्य नीतीनुसार, व्यक्ती आपल्या पूर्वजांना आणि त्यांच्या अनुभवांना आठवतो तो योग्य आणि दूरदृष्टी असलेले निर्णय घेण्यास सक्षम असतो. पितृपक्षात केलेली कर्मे ही केवळ धार्मिक कर्तव्ये नसून तुमचे ज्ञान आणि बुद्धी विकसित करण्यामागील एक मार्ग आहे. आपल्या पूर्वजांकडून जीवनात मिळालेले जीवनात मिळालेले अनुभव आणि धडे लक्षात ठेवणे ही यशाची मूलभूत घटक आहेत.

Vastu Tips: तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत का? जाणून घ्या वास्तूचे उपाय

कुटुंब आणि समाज यांच्यातील संतुलन

कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांचे महत्त्व सांगतात. पितृकर्म केल्याने तुमच्या जीवनात केवळ संपत्ती आणि आरोग्य वाढत नाही तर सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढते. यावेळी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यास मदत करते. पितृपक्षाच्या या काळामध्ये नातेसंबंध आणि कर्तव्ये यांच्यात संतुलन राखणे देखील महत्त्वाचे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chanakya niti follow this advice from chanakya during pitru paksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chhath Puja: छट पूजा समाप्तीच्या दिवशी या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, शुक्र ग्रह करणार संक्रमण
1

Chhath Puja: छट पूजा समाप्तीच्या दिवशी या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, शुक्र ग्रह करणार संक्रमण

Mangalwar Hanuman Puja: शुभ योगामध्ये करा हनुमानाची पूजा, मंगळ दोषापासून होईल सुटका
2

Mangalwar Hanuman Puja: शुभ योगामध्ये करा हनुमानाची पूजा, मंगळ दोषापासून होईल सुटका

Akshaya Navami: 30 की 31 कधी आहे अक्षया नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Akshaya Navami: 30 की 31 कधी आहे अक्षया नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Mangal Gochar 2025: मंगळाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध
4

Mangal Gochar 2025: मंगळाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.