Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!

महाभारतातील तेजस्वी व्यक्ति म्हणजे गुरु द्रोणाचार्य. दुप्रदाशी झालेल्या वैरामुळे त्यांनी पांडव-कौरवांना युद्धकला शिकवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 05, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाभारतात गुरु द्रोणाचार्य एक तेजस्वी पुरुष म्हणून पाहिले जातात. भारद्वाजांचे पुत्र असणारे गुरु द्रोण अश्वत्थामा यांचे वडील होते. त्यांनी त्यांचे बहुतेक आयुष्य वनात घालवले. वनात असताना ते ऋषी पुत्र दुप्रद यांच्यासमवेत खेळायचे. दुप्रद द्रोण यांच्याच गुरुकुलात शिकत होता. त्यांचे वडील त्याचे गुरु होते. पुढे, दुप्रद राजा झाला. एकदा, द्रोण दुप्रदाच्या राज्यात त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा द्रोणला त्याने हाकललं. द्रोणाला याचा फार राग आला. पुढे, द्रोण हस्तिनापूरच्या वनात जाऊन त्यांनी तिथे खेळणाऱ्या कुरुवंशी राजपुत्रांना त्यांचे अस्त्र शस्त्रकला दाखवली.

Kartik Purnima: कार्तिक पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, राहू-केतू आणि शनिच्या दुष्प्रभावाच्या फेऱ्यातून त्वरीत पडाल बाहेर

कुरुवंशाच्या त्या राजपुत्रांना त्यांच्या गुरुकुलात जाण्याचा हट्टच धरला. पांडव आणि कौरव, दोघेही द्रोणांच्या आश्रमात शिकू लागले. तसेच जेव्हा गुरुदक्षिणा घेण्याची वेळ आली तेव्हा द्रोणांनी दुप्रदचा स्वाभिमान मागितला. कौरव आणि पांडवांनी, दुप्रदच्या राज्यविरोधात युद्ध जिंकून त्याचे राज्य दक्षिणा म्हणून द्रोणांना आणून दिले. द्रोणांनी तरी दुप्रदला माफ करून त्याला त्याचे अर्धे राज्य दिले आणि अर्धे राज्य स्वतःकडे ठेवले. पण द्रोण कधीच त्या राज्यात जाऊन राजे झाले नाहीत ते हस्तिनापूरच्या वनातच राहू लागले.

पण युद्धात त्यांनी केलेली क्रूरता, त्यांच्या मृत्यूचे कारण बनले. चक्रव्यूहात अर्जुनाचा वंश अभिमन्यूला अडकवला तितके युद्ध नियमानुसार उचित आहे. याउलट अभिमन्यूने त्या चक्रव्यूहात केलेला पराक्रम, शेकडो रथींना एकट्याने दिलेली टक्कर पाहून द्रोण खुश झाले. पण जेव्हा अभिमन्यू सगळ्यांना पुरून उरत होता तेव्हा द्रोण, कर्ण, शल्य अशा अनेक धुरंधरांना एकत्र येऊन अभिमन्यूची निर्घृण हत्या करावी लागली.

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….

या हत्येला द्रोण जबाबदार असल्याचे कळताच आसपासचे सप्तर्षी मंडळी त्या रणांगणावर येऊन पोहचले आणि त्यांनी द्रोण यांनी केलेल्या कुकर्मामुळे माघार घेण्याची आज्ञा दिली. द्रोण यांनाही त्यांच्या अधर्माची जाणीव होती मग त्यांनी सुरु युद्धात मौन पत्करले आणि ध्यान करत बसले याचा फायदा पांडवांनी घेतला आणि त्यांचा शिरच्छेद केला.

Web Title: Dark side and story of guru drona acharya mahabharata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य
1

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….
2

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध
3

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या
4

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.