• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Arjuna Brought Sword To Kill His Elder Brother Yudhishthira

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….

भीष्मपर्व, द्रोणपर्व संपल्यावर कर्णपर्वाला सुरुवात झाली आणि रणभूमीवर अर्जुन-कर्ण आमने-सामने आले. युद्धिष्ठिराशी झालेल्या वादानंतर श्रीकृष्णाच्या बुद्धीने अर्जुन शांत झाला आणि युद्धभूमीकडे निघाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 04, 2025 | 05:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भीष्मपर्व संपले होते, पाहता पाहता द्रोण पर्वही संपले. कर्णाला कौरवसेनेचा सेनापती म्हणून नेमण्यात आले. पांडवांच्या सैन्याला हरवू शकेल आणि युद्ध आपले नावे करू शकणारा एकाच योद्धा आता कौरवसेनेत शिल्लक होता तो म्हणजे कर्ण! कर्णपर्वाला सुरुवात झाली. दरम्यान, अर्जुनाकडे सारथी म्हणून श्रीकृष्ण आहे म्हणून माझ्याकडेही तसा ज्ञानी आणि हुशार सारथी असणे गरजेचे असल्याचा विचार कर्णाचा होता. कर्णाला सारथी म्हणून राजा शल्य हवा होता पण एका सुतपुत्राचा रथ हाकलण्यासाठी एक राजपुत्र का म्हणून तयार होईल? पण दुर्योधनाच्या कुशल बुद्धीने शल्याला कर्णाचा सारथी म्हणून रणांगणावर पाठवण्यात आले.

Dev Diwali Vrat Katha: 3 राक्षसांसह होता त्रिपुरासुर! असंभव अटीमुळे वध अशक्य, महादेवांच्या एका बाणाने केला सर्वनाश

कर्ण रणांगणावर येताच युद्धिष्ठिर घायाळ झाला. युद्धिष्ठिराला शिबीराकडे नेण्यात आले. श्रीकुष्णाने अर्जुनाला शीघ्र शिबराकडे जाण्याचे उपदेश दिले पण अर्जुन जाण्यास तयार नव्हता पण पांडवसेनेचा नेताच घायाळ होऊन पडलाय त्याला पाहणेही अर्जुनाचे एक महारथी म्हणून कर्तव्य असल्याचे तसेच बंधू म्हणूनदेखील जबाबदारी असल्याचे श्रीकृष्णाने पार्थला सांगितले आणि तो शिबीराकडे रवाना झाला. शिबिरात अर्जुन आलेला पाहून युद्धिष्ठिर भडकला. रागावून अर्जुनाला अगदी घालून पाडून बोलला. अर्जुनाला म्हणाला की “अर्जुना, तू त्या कर्णाला घाबरून इथे आला आहेस ना!” अर्जुनाने त्याला काळजीपोटी अनेक शब्द वापरले तरी युद्धिष्ठिर त्याला काळजी फक्त निमित्त असल्याचे सांगून कर्णाला घाबरूनच अर्जुन शिबिरात आल्याचे म्हणत होता.

अर्जुनाने बराच काळ त्याचे व्यर्थ बोलणे ऐकले पण युधिष्ठीराने शेवटी अर्जुनाच्या नाजूक नसेवर म्हणजेच गांडीव धनुष्यावर नको ते भाष्य केले मग युद्धिष्ठिराला मारण्यासाठी अर्जुनाने म्यानातून तलवारच बाहेर काढली. तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला अडवले. अर्जुन म्हणाला “माझ्या गांडीव धनुष्याबाबत जो निरर्थक भाष्य करेल, मी त्याचा वध करेल” ही माझी प्रतिज्ञा आहे. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला मारण्यापेक्षा त्याला एकेरी हाक मारण्याचा सल्ला दिला कारण एका महान पुरुषाचा अपमान हा त्या महान पुरुषासाठी मृत्यूसारखाच असतो. तेव्हा अर्जुन युद्धिष्ठिरावर शाब्दिक वार करण्यास सुरुवात करतो.

तो म्हणतो, “हे युद्धिष्ठिरा, तू जुगारी आहेस. भ्याड आहेस आणि भाग्यहीन आहेस. स्वतः जुगार खेळून आम्हाला विवेकबुद्धी पाजतोयस. मी तुझ्यासाठी स्वतःच्या पितामहांना संपवलं. अनेक महारथींचा वध केला. तू काय केलंस अरे?” जन्मापासूनचा राग अर्जुनाने त्यावेळी काढला. एकार्थी ते सत्यच होतं, महाभारतात युद्धिष्ठिराला नम्र, धार्मिक आणि सत्यवादी दाखवण्यात आले आहे पण द्यूत खेळून सगळंकाही हरणारा युद्धिष्ठिरच होता. स्वयंवरात द्रौपदीला जिंकून अर्जुनाने आणले पण तिलाही द्यूताचा डाव म्हणून लावण्यात युद्धिष्ठिराने मागे पुढे पहिले नाही. गंधर्वांनी जेव्हा दुर्योधनाला बंदी केले तेव्हा स्वतःच्या हक्काचे राज्य पुन्हा मिळवण्याची संधी हातात असतानादेखील युद्धिष्ठिराने अर्जुनाला गंधर्वांच्या तावडीतून दुर्योधनाला सोडवून आणण्याचा आदेश दिला. युद्धिष्ठिर त्या युद्धात जरी पांडवांच्या प्रमुख असला तरी प्रमुख पदाची सगळी धुरा, अर्जुनानेच सांभाळली होती.

Surya Gochar 2025: 16 नोव्हेंबरला होणार सूर्य गोचर, 5 राशींवर होणार कृपा; पद-प्रतिष्ठा-धन वाढून चमकणार भाग्य

अर्जुनाने युद्धिष्ठिराला हे सगळं ऐकवलं आणि पुन्हा म्यानातून तलवार उसळली पण स्वतःला ठार करण्यासाठी कारण भावाचा इतका अपमान त्याने केला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःची स्तुती करायला सांगितली कारण वीर पुरुषांनी स्वतःची स्तुती करणे हादेखील एक मृत्यूचं आहे. तेव्हा अर्जुन स्वतःची स्तुती करून शांत होतो आणि युद्धभूमीवर जाऊन त्या दिव्य लढ्याला ‘कर्ण-अर्जुन’ सुरुवात होते.

Web Title: Arjuna brought sword to kill his elder brother yudhishthira

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

युद्धिष्ठिराकडून घडलेल्या त्या चुका? वाचून पडाल आवाक्… म्हणाल ‘हे शक्य नाही!’ पण ‘हे खरं आहे
1

युद्धिष्ठिराकडून घडलेल्या त्या चुका? वाचून पडाल आवाक्… म्हणाल ‘हे शक्य नाही!’ पण ‘हे खरं आहे

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!
2

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

Nov 17, 2025 | 05:14 PM
पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Nov 17, 2025 | 04:53 PM
IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

Nov 17, 2025 | 04:49 PM
Sheikh Hasina Verdict : इकडे हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली तर तिकडे ढाक्यात लोक रस्त्यावर उतरले; पहा VIDEO

Sheikh Hasina Verdict : इकडे हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली तर तिकडे ढाक्यात लोक रस्त्यावर उतरले; पहा VIDEO

Nov 17, 2025 | 04:32 PM
Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nov 17, 2025 | 04:32 PM
Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

Nov 17, 2025 | 04:32 PM
Bihar Politics: नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा: भाजपच्या गोटात पडद्यामागील घडामोडींना वेग

Bihar Politics: नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा: भाजपच्या गोटात पडद्यामागील घडामोडींना वेग

Nov 17, 2025 | 04:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.