Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…

भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक, ज्याने दुर्बलांच्या बाजूने लढायची प्रतिज्ञा घेतली होती! त्याच्या या प्रतिज्ञेमुळेच श्रीकृष्णांनी त्याचा वध करून इतिहासातील एक अनोखी कथा निर्माण केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 31, 2025 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाभारत पृथ्वीच्या इतिहासातील एक महाभयंकर लढाई आहे. यात संपूर्ण कौरवसेना कुरुक्षेत्राच्या जमिनीत पुरली गेली. महाभारतातील एक एक कथा रंजक आहे. त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे बर्बरीकाची! बर्बरिक म्हणजेच राजस्थनचा खाटू श्याम! बर्बरिक हा भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा मुलगा! तसाच तो मुरी असुराच्या लेकीचा पुत्र! कुरळे केस आणि दिसायला अगदी बलवान हा असुरपुत्र, पांडव कुळातीलच!

Bhishma Panchak: भीष्म पंचक कधी सुरु होत आहे? जाणून घ्या कोणती कामे करणे असते अशुभ

कुरुक्षेत्राच्या लढाईत त्याला श्री कृष्णाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाने त्याचा जीव घेतला. इतकेच नव्हे तर जीव घेणारा स्वतः विधाता होता. होय! श्री कृष्णाने बर्बरीकाचा वध केला. यामागे कारण असे की बर्बरिकाला विचारले गेले असता की तो कुणाच्या पक्षाने कुरुक्षेत्रावर लढेल? तेव्हा त्याचे उत्तर जिथे सैन्य दुर्बल तिथे मी!’ असे होते. त्यात बर्बरिककडे एक महाभंय असे अस्त्र होते. ज्याच्या एकाच वापराने संपूर्ण सैन्य उध्वस्त होऊन जाईल, यानंतर श्री कृष्णाने बर्बरीकाचा वध केला.

बर्बरिकच्या गोष्टीमागे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने एकदा तर त्याच्या पितामहांवर हात उचलला होता. भीम वनवासात असताना पाय स्वच्छ न करता तळ्यात उतरला होता. धर्मराज युद्धिष्ठिराने त्याला तसे न करण्यास सांगितले पण भीम ऐकला नाही आणि तळ्यात उतरला. तेव्हा त्या तळ्याचे पाणी दूषित झाले. त्यामुळे तिथे असणाऱ्या बर्बरिकला राग आला आणि त्याने भीमावर हात उचलला. त्याला उचलून पाण्यात फेकणारच असता तेव्हा भगवान आदींनी त्याला दर्शन दिले आणि सांगितले की भीम तुझे पितामह आहेत. तेव्हा बर्बरिक शांत झाला आणि भीमाच्या पायी वंदन झाला. त्या क्षणी अनेक देवी देवता तेथे उपस्थित होते.

Devuthani Ekadashi 2025: देवुथनी एकादशीला राशीनुसार करा या गोष्टी अर्पण, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

बर्बरिक इतका दुखी होतो की तो स्वतःला संपवयाला निघतो पण सगळ्यांच्या समजेने तो शांत होतो.

Web Title: Khatu shyams contribution to the mahabharata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

तो एक श्राप ठरला द्वापरयुगाचा अंत! उगवला कलियुगाचा नवा सूर्य
1

तो एक श्राप ठरला द्वापरयुगाचा अंत! उगवला कलियुगाचा नवा सूर्य

असुरांशी झालेल्या युद्धात देव हरले! विष्णूंनी घेतला ‘हा’ अवतार, देवी लक्ष्मीचाही झाला जन्म
2

असुरांशी झालेल्या युद्धात देव हरले! विष्णूंनी घेतला ‘हा’ अवतार, देवी लक्ष्मीचाही झाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.