Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

palmistry: तळहातावर असते ‘ही’ रेषा त्याचे भाग्य एका खास स्त्रीमुळे वाढते, कोणती आहे रेषा

कमी लोकांच्या हातावर स्त्री भाग्यरेषा असते. मात्र ज्या लोकांच्या हातावर ही रेषा असते त्यांचे भाग्य एका महिलेमुळे वाढते. स्त्रीमुळेच त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. स्त्री भाग्य रेषा कोणती आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 12, 2025 | 02:29 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हस्तरेषाशास्त्रानुसार, लोकांच्या तळहातावरील रेषेवरुन त्यांचे भाग्य वाचले जाते. तुमच्या हातावरील रेषेवरुन समजते की तुमच्या भाग्यामध्ये वाढ होणार आहे की नाही. आपल्या हातावर 3 मुख्य रेषा असतात. त्या म्हणजे हृदयरेषा, जीवनरेषा आणि मेंदूरेषा. या 3 रेषेव्यतिरिक्त इतर काही रेषा आहेत ज्या व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामधील एक असते ती भाग्यरेषा. या रेषेमुळे व्यक्तीचे जीवन कसे असेल ते समजते. त्या व्यक्तीचे भाग्य कसे वाढेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या रेषेवरुन समजतात. कोणती आहे ती रेषा, जाणून घ्या

सौभाग्य आणणारी रेषा

हस्तरेषाशास्त्रानुसार, भाग्यरेषा ही हाताच्या मनगटातून किंवा जीवनरेषेतून बाहेर पडते. ही रेषा मेंदू रेषेपर्यंत किंवा हृदयरेषेपर्यंत जाते, तर काही तळहातांमध्ये भाग्यरेषा शनि पर्वत किंवा गुरु पर्वतापर्यंत जाते. काही लोकांच्या हातावरील रेषा चंद्र पर्वतापासून सुरू होते आणि शनि पर्वतापासून गुरु पर्वतापर्यंत जाते. या रेषेमुळे तुम्हाला जीवनात अनेक फायदे होतात. व्यवसायात देखील अपेक्षित यश मिळते.

Skanda Sashti: स्कंद षष्ठीत शुभ योगात मिळणार वरदान, या पद्धतीने करा कार्तिकेयती पूजा

ज्यावेळी हाताच्या चंद्र पर्वतातून एक रेषा निघते आणि थेट शनि पर्वतावर जाते त्यावेळी या लोकांचे भाग्य स्त्रीमुळे उगवते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रला स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. ज्या लोकांच्या हातावर ही रेषा असते त्यांच्या आई, पत्नी, मुलगी किंवा महिला बॉसमुळे त्यांचे भाग्य वाढू शकते. या रेषेचा संबंध व्यक्तीला त्याच्या आईच्या मालमत्तेचा वारस बनवू शकते. तसेच या रेषेमुळे लग्नानंतर व्यक्तीच्या भाग्यामध्ये वाढ होऊ शकते. त्यासोबतच पत्नीकडून सुख, संपत्ती इत्यादी मिळू शकते.

कशी ओळखावी भाग्यरेषा

तुमच्या उजव्या हाताकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. मनगटाच्या खालच्या डाव्या बाजूला असलेल्या भागाला चंद्र पर्वत म्हणतात. ज्यावेळी या ठिकाणाहून भाग्य रेषा जाते त्यावेळी वेगळी रेषा निघून मधल्या बोटापर्यंत पोहोचते आणि ती इतर कोणत्याही रेषेने कापली जात नाही. अशा वेळी लोकांचे भाग्य एका महिलेमुळे घडते.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात करु नका ‘ही’ काम अन्यथा होऊ शकतो त्रिदोष, बाळंतपणात येऊ शकतात अडचणी

हातातील शुक्र पर्वत हा भौतिक सुख आणि आरामासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. तुमच्या हातावरील मनगटाच्या उजव्या बाजूला आणि अंगठ्याच्या खाली असलेल्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. ज्यावेळी शुक्र पर्वतावरुन एक रेषा निघते आणि थेट शनि क्षेत्रात जाते अशा लोकांना सासरच्या बाजूने म्हणजेच पत्नीच्या बाजूनेही संपत्ती आणि मालमत्ता मिळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Palmistry this line on the hand changes fate in a woman life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.