Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saibaba Story: साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट कशी झाली? हरवलेल्या घोडीची रंजक कथा

साईबाबांच्या शिर्डीत आगमनाची कथा चांदभाई पटेलांच्या हरवलेल्या घोडीच्या प्रसंगाशी जोडली जाते. एका तरुण फकिराने घोडी कुठे आहे हे अचूक सांगितल्यानंतर चांदभाईंना त्याच्या दैवी शक्तीची अनुभूती झाली. पुढे याच फकिराचा शिर्डीत प्रवेश झाला आणि तोच साईबाबा म्हणून प्रसिद्ध झाला, अशी कथा सांगितली जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 27, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चांदभाई पटेल हे धूपखेड गावचे प्रमुख व्यक्ती होते.
  • या प्रसंगामुळे चांदभाईंना फकिराच्या दैवी शक्तीची अनुभूती झाली
  • काही महिन्यांनंतर तोच फकीर लग्नाच्या वरातीसोबत शिर्डीत आला.
 

धूपखेड गाव आणि चांदभाई पटेल

महाराष्ट्रात औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे जो आता छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखला जातो. यामध्ये धुपखेड नावाचं गाव होत. चांद भाई त्या गावचे पटेल होते. एकदा त्यांची घोडी हरवली आणि चांदभाईनी खूप शोध घेतला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

रस्त्याच्या कडेला दिसला तरुण फकीर

एक आठवड्यानंतर ते शोधत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक 16 वर्षांचा तरुण दिसला जो शांत दिसत होता आणि फकिराच्या वेशात होता. या तेजस्वी डोळ्याच्या देखण्या मुलाने पहिल्याच नजरेत चांदभाईचे मन जिंकले. जणूकाही हा तरुण मुलगा कोणाचंही मन वाचू शकत होता. त्या फकिराने चांदभाईंना इशारा करून विचारलं काय शोधत आहात पटेल, त्याने सांगितलं माझी घोडी हरवली आहे मी तिचा शोध घेतोय.

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या

फकिराने सांगितली घोडीची जागा

चांदभाई हात जोडून फकिराजवळ जात म्हणाले, मग आजून पुढे कशाला जायचं. तुमचा प्राणी त्या कुंपणाच्या पलीकडे चरत आहे. फकिर किंचित हसून म्हणाला आणि त्याने पलीकडच्या झुडपाकडे हात दाखवला. त्याच्या पलीकडे काही दिसत नव्हतं. त्यांचे शब्द ऐकल्यानंतर चांदभाईने तिथे जाऊन पाहायलं आणि आश्चर्य म्हणजे त्यांची घोडी तिथे शांतपणे चरत होती.

चांदभाईंना जाणवली दैवी शक्ती

चांदभाईना कमालीचं आश्चर्य वाटलं. त्या फकिराने त्यांना पटेल म्हणून कसं ओळखलं. कुंपनाच्या पलीकडे घोडी आहे आणि ती आपलीच आहे ते हे या मुलाला कसं माहीत या प्रश्नांनी ते थक्क झाले आणि त्यांची खात्री पटली या मुलांमध्ये दैवी शक्ती आहे. चांदभाईंनी ही घटना आपल्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना सांगितल्यावर त्या मुलांची कीर्ती पाण्यावर तेलाचा थेंब पडावा तशी पसरली. मात्र चांदभाईला तो तरुण परत दिसला नाही.

Sai Baba Story: साईबाबा भक्तांना कधीच विसरत नाहीत, काय आहे …

लग्नाच्या वरातीसोबत पुन्हा भेट

काही महिन्यानंतर धूपखेडहून एक लग्नाची वरात निघाली तो लहान फकिरही वरातीसोबत होता. जेव्हा वरात शिर्डीच्या बाहेरच्या बाजूला पोहोचली तेव्हा ती वरात खंडोबा देवाला वंदन करण्यासाठी थांबले. तब्बल तीन महिन्यानंतर शिर्डीत साईंबाबाचा प्रवेश झाला होता. तेव्हापासून ते तिथेच कायम राहिले, असे सांगण्यात येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबा आणि चांदभाई पटेल यांची भेट कशी झाली?

    Ans: चांदभाईंची घोडी हरवल्यानंतर तिचा शोध घेत असताना त्यांची एका तरुण फकिराशी भेट झाली, अशी कथा सांगितली जाते.

  • Que: चांदभाईंना त्या फकिराबद्दल आश्चर्य का वाटले?

    Ans: घोडी नेमकी कुठे आहे हे फकिराने अचूक सांगितल्यामुळे चांदभाईंना त्याच्यात दैवी शक्ती असल्याचे जाणवले.

  • Que: चांदभाई आणि साईबाबांच्या कथेचे महत्त्व काय आहे?

    Ans: ही कथा साईबाबांच्या शिर्डी आगमनाशी जोडली जाते आणि त्यांच्या प्रारंभीच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून भक्तांमध्ये सांगितली जाते.

Web Title: Saibaba story the first meeting of sai baba and chandbhai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Narali Purnima: ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ या कोळीगीतांमागे काय आहे संस्कृती? जाणून घ्या खास परंपरा
1

Narali Purnima: ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ या कोळीगीतांमागे काय आहे संस्कृती? जाणून घ्या खास परंपरा

Numberlogy: नारळी पौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: नारळी पौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Pandharpur: विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत; जाणून घ्या पंढरपूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांचे महत्त्व
3

Pandharpur: विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत; जाणून घ्या पंढरपूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांचे महत्त्व

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व
4

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.