एक्स गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याने एका तरुणाने थेट मुलीच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.यात तरुणीचे वडील गंभीर जखमी झाले असून आई देखील जखमी झाली आहे.
अमरावतीतील एका घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली आहे. पोटे आयुर्वेदिक महाविद्यालयात नर्स पदावर काम करत असलेल्या महिलेला मेट्रन पदावर बढती देतो म्हणून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
Devendra Fadnavis: संपूर्ण राज्यातील गरजू, गरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण प्राधान्याने सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.
अमरावतीजवळच्या तपोवनेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी. पौराणिक मान्यतेनुसार इथेच राजा दशरथाने शृंगी ऋषींमार्फत कामेष्ठी यज्ञ केला होता. श्रावणात शिवपूजेसाठी हे ठिकाण विशेष महत्त्वाचं मानलं जातं.
अमरावती शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमरावती येथील शंकरनगर परिसरात एका हॉटेलमध्ये तरुणाईची मद्यपार्टी सुरु होती. शंबर ते दीडशे तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अधिक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश…
कुलरचा शॉक लागल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्य झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. एकाचवेळी आईचा आपल्या दोन चिमकल्यांसह मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना ही घटना…
गेले 7 दिवस प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. दरम्यान आज बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका निर्दयी वडिलांनी दारूमुळे पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. संतप्त वडिलांनी आपल्या मुलाला काठीने इतके मारहाण केली की त्याचा जागीच मृत्यू झाला.
विमानतळावरून प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले. परंतु त्याच क्षणी असं काही घडलं की वेळेत विमान रद्द करावं लागलं. अमरावतीहुन मुंबई कडे रवाना होणार विमान वेळेत रद्द करण्यात आला. नेमकं…
पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात दमदार बॅटींग केली आहे. यंदा सरसरीपेक्षा मान्सून लवकर आला असल्याने कडाक्याच्या उन्हात अल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे.
अमरावतीच्या एका कामगाच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करून दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कामगाराने पोलिसांना सांगितले असून गुन्हा दाखल केला आहे.