Amravati Crime News : अमरावतीतील कमल रेसिडेन्सीमधील एक फ्लॅट सध्या चर्चेत आहे. हा फ्लॅट दोन मित्रांच्या कहाणीशी जोडला गेला आहे, ज्यामुळे परतवाडा सेक्स स्कँडल उघडकीस आले आणि त्यांची काळी कृत्ये…
अचलपूर येथील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर SIT मार्फत कारवाई करण्याची मागणी Yashomati Thakur यांनी केली. काँग्रेस नेत्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि आयजी यांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली.
राज्यात अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी 'हब अँड स्पोक मॉडेल' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात अमरावतीचा समावेश करण्यात आला.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचेही एक विधान समोर आले आहे. या प्रकरणावर आपली मते मांडताना नवनीत राणा यांनी ठामपणे सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये "योगी बाबांचा आवेश" संचारला पाहिजे आणि....
अमरावतीतील परतवाडा व्हिडिओ स्कँडलमध्ये, मुख्य आरोपीच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड करून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या उझर खान या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी.
परतवाडा-अचलपूरमध्ये अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ उडाली. 19 वर्षीय युवकावर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शोषण व व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. POCSO अंतर्गत गुन्हा दाखल; SIT चौकशीची मागणी.
अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांत ७०४ आगीच्या घटना घडल्या असून, मार्च महिन्यात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान, एमआयडीसीमधील उपकेंद्र मागील १० वर्षांपासून बंद करण्यात आली.
अनेक वर्षांच्या राजकीय संघर्ष आणि अनिश्चिततेनंतर, अमरावतीला अधिकृतपणे आंध्र प्रदेशची कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री नायडू यांनी आनंद व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यात १०२ टक्के पाऊस झाला तरीही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाली. जलसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने आणि भूजल पातळी घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मानले जात आहे.
राज्याच्या सांख्यिकी विभागाने नुकताच आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला असून, अमरावती जिल्ह्यासाठी ही आकडेवारी संमिश्र चित्र दर्शवणारी ठरली आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे.
लोकसभेमध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर केले. या विधेयकानुसार अमरावतीला राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून कायदेशीर दर्जा देण्यात आला आहे.
सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची जिल्हा आणि महापालिकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी अपेक्षित आहे. सध्या राज्यात सुमारे १३ हजार सोनोग्राफी केंद्र आहेत, तर ६ हजारांवर अधिकृत गर्भपात केंद्रे आहेत.
अमरावतीत भानखेडा जंगल परिसरात 18 वर्षीय तरुणीवर 5 जणांनी हल्ला करून अत्याचार केला. तिच्या मित्राला मारहाण करून पैसे लुटले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पीडितेवर उपचार सुरू आहेत.
अमरावती जिल्ह्यात परवानाधारक ६६७ सावकारांनी सुमारे २.३४ लाख शेतकरी व नागरिकांना तब्बल ३४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सावकारीचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
सेंद्रिय शेतीवर भर दिला जात असल्यामुळे रासायनिक खताची समस्या उद्भवू नये, याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अमरावतीत पोलीस आयुक्तालयात कार्यरत शिपाई विजय नागापुरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटना क्युआरटी कार्यालयात घडली. कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गडचिरोलीतील आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या बांबुपासून विविध कलात्मक वस्तू तयार करून आपला उदरनिर्वाह करतात. या वस्तूंना केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे.
"ज्या ठिकाणी प्लॉटिंग सुरू आहे आणि जी जागा पूर्णतः व्यावसायिक आहे, तिथे सरकारी पैशांची उधळपट्टी का?" असा सवाल कॉंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.