Sushma Andhare: आमदार नितीन देशमुख यांनी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत प्रशासनाला जाब विचारल्याचे अंधारे यांनी सांगितले. दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासोबतच चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी…
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे, अशी प्रतिक्रीया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तसेच सपकाळ यांनी सरकारवर निशाणा…
Amravati Fire News: अमरावतीच्या स्त्री जिल्हा रुग्णालयात पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर तीन अर्भकांचा मृत्यू झाला, तर सहा बाळांवर जवळच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोग्यमंत्री…
Amravati Hospital Fire: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन रुग्णालय) NICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने वेळीच हालचाल करत ३६ नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले.…
Amravati Hospital Fire: महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या NICU मध्ये पहाटे भीषण आग लागून ३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. परिस्थिती अत्यंत गंभीर, नेमकी कशामुळे लागली आग?
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला धक्का बसला असून शिवसेनेची संघटनात्मक…
मृत्यूनंतर किंवा काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसह डोळ्यांचे दान केले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनाची नवी संधी मिळावी, असा यामागील प्रमुख उद्देश आहे.
अमरावतीतील बापट चौक परिसरात 25 वर्षीय शरीफ बेग रशीद बेग याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही आणि…
अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून फरार चालकाचा शोध…
अमरावती जिल्ह्यातील दत्तगिरी महाराज यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची…
अमरावतीच्या वलगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात जणांना अटक केली. कबूतर चोरीच्या जुन्या वादातून ऋतिक पंडित आणि संजोग जोशी या दोन…
भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ९८५.२६ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प राबिवण्यात येत आहे.
अवैध कृषी निविष्ठांच्या पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून अशा व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यापक आणि धडक मोहिमेमुळे अमरावती विभागाने बनावट कृषी निविष्ठांविरोधातील कारवाईत राज्यात अव्वल स्थान…
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पैशाच्या वादातून ट्रक चालकाची गळा दाबून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकसह चालकाला जिवंत जाळले. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपी…
अमरावतीच्या वरुड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने प्रियकरावर लग्नाचे आमिष दाखवून कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला…
अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे कांग्रेस चे आमदार धीरज लिंगाडे यांना वीस कोटी ची ऑफर आली आहे ते फुटण्याची शक्यता आहे असा आरोप करून शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून…
अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमरावतीतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासन आणि MPSC आयोगाकडे परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्याची…
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ च्या चौपदरीकरणासाठी शेकडो वर्षे जुनी विशाल वृक्षसंपदा संपवण्याचा घाट घातला जात असतानाच भंडाऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र आंदोलन छेडले आणि अखेर प्रशासनाला निर्णय बदलावा लागला जिल्हाधिकारी सावंत कुमार…
राज्यस्तरीय पदक विजेते अथवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.