Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs LSG : ऋषभ पंतच्या निर्णयामुळे हरला लखनौ संघ? सामन्यानंतर रवी बिश्नोईने विधानाने जिंकली चाहत्यांची मने

एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने लखनौचा ५ गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर, बिश्नोईने आता या निर्णयाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 15, 2025 | 04:38 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया

फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

रवी बिश्नोईचे विधान : काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये काल सामना पार पडला. सलग तीन सामने जिंकल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सची विजयी मालिका चेन्नई सुपर किंग्सने थांबवली. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने लखनौचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, १५ षटकांत सीएसकेची स्थिती ५ बाद १११ अशी झाली. खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना मदत केली पण तरीही लखनौने ३ चेंडू शिल्लक असताना ५ विकेट्सने सामना गमावला.

या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने या सीझनचा दुसरा विजय नावावर केला आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचा हा तिसरा पराभव आहे. सध्या लखनौच्या संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहे तर चेन्नईचा संघ दहाव्या स्थनावर आहे. ऋषभ पंतने रवी बिश्नोईला सामन्यात चार षटकांचा कोटा पूर्ण करू दिला नाही. त्यांच्या जागी पंतने आवेश खान आणि शार्दुल ठाकूरवर विश्वास दाखवला.

Ravi Bishnoi said, “everybody knows what MS Dhoni can do when it’s his day”. pic.twitter.com/qYRrHif0rF — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2025

सामन्यानंतर, बिश्नोईने आता या निर्णयाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत. खरं तर, सामन्यानंतर, रवी बिश्नोई म्हणाले की त्यांनी पंतला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी देण्याबद्दल बोलले नाही, परंतु एलएसएल कर्णधार त्याच्याकडे लक्ष देईल आणि त्याला चेंडू देईल या आशेने तो मध्यभागी खेळपट्टीवर गेला. पण हे घडले नाही. खेळानंतर बिश्नोईने माध्यमांना सांगितले, “मी याबद्दल [पंतशी] खरोखर बोललो नाही पण मी काही वेळा यष्टीवर गेलो आहे आणि मला वाटते की त्याच्याकडे काही योजना होत्या ज्या तो अंमलात आणू इच्छित होता.”

आयसीसीने श्रेयस अय्यरला दिला मोठा सन्मान, खेळाडूचे एका खास यादीत झाले नाव सामील

पुढे रवी बिष्णोई म्हणाला की, “अशा परिस्थितीत, कर्णधार चांगल्या स्थितीत असतो आणि तो विकेटकीपिंग देखील करतो, त्यामुळे तो गोष्टी चांगल्या प्रकारे समजतो. माझ्या मते, त्याने तोच निर्णय घेतला जो त्याला सर्वोत्तम वाटला.”

सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर पंत म्हणाला की त्याने अनेक खेळाडूंशी चर्चा केली, पण तो त्याला (बिश्नोई) जास्त पुढे घेऊन जाऊ शकला नाही, आज बिश्नोईला त्याचा ४ षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय राहिला आहे, पण आम्ही परिस्थिती परत आणू शकतो. एक संघ म्हणून आम्हाला प्रत्येक सामन्यातून सकारात्मक गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Web Title: Csk vs lsg did lucknow lose due to rishabh pant decision ravi bishnoi statement after the match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • cricket
  • CSK vs LSG
  • IPL 2025
  • Ravi Bishnoi
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.