दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत भारतावर ४०८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. या पराभवाला काही खेळाडू कारणीभूत ठरले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव करून ही कसोटी मालिका खिशात टाकली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारत या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला पण सुरवातीला दोन धक्क बसले…
आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे पार पडणार आहे. या लिलावात ऋषभ पंतचा विक्रम मोडीत निघेल का? जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा…
कर्णधार ऋषभ पंत हा टीम इंडियाचा सर्वात अनुभवी आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. संघ विकेट गमावत होता तेव्हा तो जबाबदारीने फलंदाजी करेल अशी अपेक्षा होती. तथापि, खराब शॉटमुळे तो बाद झाल्यानंतर…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ बनले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सेशनचा खेळ संपला आहे. वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल.
पारंपारिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, आजपासून, २२ नोव्हेंबरपासून, पहिल्या सत्रानंतर चहाचा ब्रेक आणि दुसऱ्या सत्रानंतर दुपारचे जेवणाचा ब्रेक घेतला जाईल. २२ नोव्हेंबर रोजी जेवणापूर्वी चहाच्या ब्रेकने सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवूमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिला सामना गमावलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. यावेळी अजिंक्य रहाणेने कोच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातीळ दूसरा कसोटी सामना गुवाहटी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत करणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवण्यात येणाऱ्या गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत इतिहास रचण्याची शक्यता आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात गुवाहटी येथे दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. यावेळी जर पंतने दुसऱ्या कसोटीत ८३ धावा केल्या तर तो WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज…
कर्णधार शुभमन गिलच्या सहभागाबाबत चर्चा सुरू आहे, जरी अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकावर अवलंबून असेल. टीम इंडियाला या सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली. दुसऱ्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयने पुष्टी केली आहे की तो संघासोबत गुवाहाटीला जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा आणि किमान ३०० विकेट्स घेत ही कामगिरी केली आहे.
ऋषभ पंत आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा नवा सिक्सर किंग बनला आहे. वीरेंद्र सेहवागने त्याच्या कारकिर्दीत एकूण ९० षटकार मारले आहेत, तर ऋषभ पंत आता ९१ षटकारांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या म्हणजेच १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेद्वारे दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत परतला आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवण्याचे लक्ष्य ठेवेल. तथापि, पहिल्या कसोटीसाठी अंतिम अकरा जणांची निवड करणे कर्णधार गिलसाठी सोपे नसेल.
दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात रिटायर हर्ट झाल्याने टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये चिंता निर्माण केली.