भारतासाठी कसोटी क्रिकेट सर्वाधिक शतके झळकवणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत याचा आज जन्मदिवस. पंतला त्याच्या उत्कृष्ट विकेटकीपिंग आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान चौथ्या सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता पंतबद्दल एक मोठी बातमी समोर येत…
इंग्लंड आणि भारत यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिकेत ऋषभ पंत ला दुखापत झाली होती. संघ अडचणीत आला होता. हे उदाहरण डोळ्यामोर ठेवून बीसीसीआयने आगामी देशांतर्गत स्पर्धांसाठी एक नवा नियम तयार…
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला. जाणून घ्या या व्हिडिओमध्ये काय आहे खास.
भारतीय कसोटी संघात असे फार कमी विकेटकीपर आहेत ज्यांनी फलंदाजीनेही चांगला प्रभाव पाडला आहे. अनुभवी महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर फलंदाजाची भूमिका खूप चांगली बजावली आहे.…
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका झाली. आता भारताच्या संघाचे लक्ष हे आशिया कपवर असणार आहे. आशिया कप २०२५ साठी संघाची घोषणा या महिन्यात होणार आहे. अशा…
भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरने जखमी खेळाडूंच्या जागी इतर खेळाडूंचा समावेशावर भाष्य केले होते. यावर बेन स्टोक्सने त्याला हास्यस्पद असे म्हटले होते. या नंतर आर आश्विनने स्टोक्सला धारेवर धरले आहे.
भारत इंग्लंड दौऱ्यावरून परतला असून आता आशिया कप २०२५ कडे लक्ष्य लागून आहे. अशा वेळी ऋषभ पंत सुखापतग्रस्त असल्याने विकेटकिपर म्हणून निवडकर्ते संजू सॅमसनचा विचार करण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलची युवा ब्रिगेड मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. जर टीम इंडियाला दौरा आणि मालिका २-२ ने बरोबरीत संपवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओव्हल येथे विजयाची चव चाखावी लागेल.
भारताच्या संघामधुन ऋषभ पंत हा बाहेर झाल्यानंतर आता नारायण जगदीसन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. आता भारताचा संघ पाचव्या कसोटी सामन्यामध्ये कोणत्या विकेटकिपरला संधी देणार हे आता बीसीसीआयने स्पष्ट केले…
टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या शौर्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत तो योद्ध्यासारखा लढला. सामन्यानंतर त्याने आता इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे
आता भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याला याच्या संदर्भात मोठी अपडेट बीसीसीआयने शेअर केली आहे. आता पंतसाठी वाईट बातमी आली आहे. पंत भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पंतच्या पायाला दुखापत झाली. ख्रिस वोक्सचा चेंडू थेट त्याच्या पायाला लागला आणि त्यानंतर तो बाहेर गेला. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी पंतबद्दल…
भारताचे अनेक खेळाडू हे सध्या जखमी झाले आहेत आता भारताच्या संघामध्ये नितिश कुमार रेड्डीच्या जागेवर अंशुल कंबोज याला स्थान मिळाले आहे. ऋषभ पंत देखील गंभीर जखमी झाला आहे. आता त्याच्या…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर कसोटी सामन्यात ऋषभ पंतला फलंदाजी दरम्यान दुखापत झाली होती, त्यानंतर शंका निर्माण झाल्या होत्या. या दरम्यान सुनील गावस्कर सध्याच्या कन्कशन नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. या सामन्यात…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे खेळ येत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले. यासह त्याने भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक एमएस धोनीला मागे टाकले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मँचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ऐतिहासिक खेळी केली आहे. तो भारताकडून WTC मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.