आयसीसीकडून रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या आयसीसीच्या ताज्या टी२० रँकिंगमध्ये भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी मोठी मजल मारली आहे.
टी-२० आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ १९ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. निवडकर्त्यांना शेवटची टी-२० मालिका खेळलेल्या संघालाच कायम ठेवायचे आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार निवडकर्त्यांनी आशिया कप संघात मागील टी-२०…
टीम इंडियाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने आपला जीव धोक्यात घालून त्याचा स्विमिंग पूलमध्ये पोहतानाचा व्हिडिओ शूट केला होता. त्यावेळी तो 3 वेळा बुडला असल्याचे त्याने सांगितले आहे.
चेन्नई सुपर किंगकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतच्या निर्णयावर टीका होता आहे. परंतु लखनौचा लेग स्पिनर रवी बिश्नोईने पंतचा बचाव केला आहे.
एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने लखनौचा ५ गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर, बिश्नोईने आता या निर्णयाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.
आयसीसीने २६ मार्च रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांना टी-२० क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीला खूप फायदा झाला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतही, कन्कशन सबस्टिट्यूटवरून वाद निर्माण झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये गुजरात आणि केरळ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यातूनही असेच एक प्रकरण समोर येत आहे.
तिलक वर्माला इथे एका जोडीदाराची गरज होती जो फक्त विकेटवर टिकू शकेल. बिष्णोईने नेमके हेच केले आणि संघाच्या विजयात सहभागी झाले. सामना संपल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
रवी बिश्नोईची गोलंदाजीची सरासरी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यापेक्षा चांगली आहे. जडेजा आणि अक्षर फिरकी अष्टपैलू आहेत आणि बिश्नोई हे स्पेशालिस्ट फिरकीपटू आहेत.
या मालिकेत टीम इंडियाने नवीन ओपनिंग जोडी आणली आहे. या जोडीमध्ये एका बाजूला राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणारा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आहे, तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्जकडून सलामी करणारा…