Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार, भारताचा संघ २० वर्ष जुना बदला घ्यायला सज्ज

२००३ विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने ५० षटकात केवळ २ गडी गमावून ३५९ धावा केल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 17, 2023 | 03:44 PM
भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार, भारताचा संघ २० वर्ष जुना बदला घ्यायला सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ : विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने १० पैकी १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकात खराब सुरुवात केली होती, परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत त्यांनी आपला जुना फॉर्म दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा अंतिम सामना अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारतीय संघासाठी खूप खास असेल, कारण या सामन्यात भारताचा संघ २० वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेऊ शकते. खरे तर २००३ च्या विश्वचषकात टीम इंडियाची मोहीमही उत्कृष्ट होती. टीम इंडियाने जगातील अनेक संघांना एकामागून एक पराभूत करून फायनल गाठली होती, जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. त्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी १२५ धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला.

२००३ विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने ५० षटकात केवळ २ गडी गमावून ३५९ धावा केल्या. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने १४० धावांची नाबाद खेळी खेळली आणि सामनावीराचा किताबही पटकावला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली भारताचा संघ ३९.२ षटकात २३४ धावा करत सर्वबाद झाली. भारताकडून वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक (८२) धावा केल्या.

आता हे दुसऱ्यांदा घडत आहे की एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियानेही आपले सर्व सामने एकतर्फी जिंकून अंतिम फेरी गाठली आणि त्याच पद्धतीने अंतिम सामना जिंकून विश्वविजेता ठरला. यावेळी २०२३ च्या विश्वचषकातही भारताने त्याच शैलीत आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे आणि जर भारताने अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव करून विश्वविजेता ठरला तर २० वर्षानुवर्षे जुना पराभव पुसला जाईल. स्कोअर सेटल होईल.

Web Title: Icc cricket world cup 2023 india vs australia captain ricky ponting virender sehwag world cup trophy cricket world cup international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2023 | 03:44 PM

Topics:  

  • Cricket World Cup
  • India Vs Australia
  • international cricket
  • World cup trophy

संबंधित बातम्या

Irfan Pathan Interview : रोहित शर्मावरील टीकेवर इरफान पठाणचे मोठे विधान, म्हणाला – जर तो कर्णधार नसता तर…
1

Irfan Pathan Interview : रोहित शर्मावरील टीकेवर इरफान पठाणचे मोठे विधान, म्हणाला – जर तो कर्णधार नसता तर…

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची तयारी सुरू! Video Viral
2

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची तयारी सुरू! Video Viral

IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ जाहीर! 2 कसोटी…3 एकदिवसीय सामने खेळणार
3

IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ जाहीर! 2 कसोटी…3 एकदिवसीय सामने खेळणार

‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा
4

‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.