अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. परिणामी, त्याला ड्रेसिंग रूममध्ये इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. भारतीय संघाने पावसामुळे प्रभावित टी-२० मालिका २-१ ने जिंकली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त दिसत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वीही रोहितने त्याच्या तंदुरुस्तीवर काम केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी मजेदार संवाद साधला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आजच्या मालिकेच्या पाचव्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघामध्ये आज एक बदल करण्यात आला आहे.
तीन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ जिंकून मालिकेत २-१ अशी अजिंक्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. कांगारू देखील तेच ध्येय ठेवतील. तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात प्रत्येक संघ कोणते ११ खेळाडू खेळवू…
तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमबॅक केला आणि मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यामध्ये भारतीय संघाची फारच निराशाजनक फलंदाजी राहिली होती.
मालिकेतील तिसरा सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये बदल…
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन वनडे फलंदाज बनला आहे. त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
भारतीय युवा संघ या मालिकेमध्ये एकदिवसीय मालिकेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यात उतरेल. टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकदिवसीय मालिकेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि आता सर्वांनाच काळजी आहे की त्याच कारणामुळे T20 मालिका देखील रद्द होईल. हवामानाची एक मोठी अपडेट आली आहे आणि चाहते नक्कीच आनंदी होतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचा पहिला सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुपारी १:४५ वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामनानंतर रोहितला पाहण्यासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. रोहित शर्माने पुन्हा एकदा येथे त्याच्या चाहत्यांची मने जिंकली. त्याने चाहत्यांसोबत फोटो काढले आणि ऑटोग्राफही दिले.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी चाहत्यांच्या चिंता दूर केल्या आणि अय्यर पूर्वीपेक्षा चांगला असल्याचे सांगितले.
अय्यर सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे रुग्णालयात दाखल आहे. तो सध्या आयसीयूमध्ये आहे आणि तो ५-७ दिवस तिथेच राहण्याची अपेक्षा आहे. रगडीच्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता आणि रक्त संसर्ग रोखणे…
ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यानंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोहित आणि कोहलीच्या शेवटच्या सामन्याबद्दल चर्चा करताना समालोचक रडताना दिसत आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक झळकावले यानंतर…
९ मार्च २०२५ नंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील आणि २५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या शेवटच्या सामन्यात मैदानावर उतरतील.
महिला विश्वचषक २०२५ च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारे संघ आधीच निश्चित झाले होते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.