चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. शुभमन गिल आता भारतीय संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
रोहित आणि विराट चॅम्पियन्स ट्रॉफीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. आता ते फक्त एकदिवसीय सामने खेळतात आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा खेळताना दिसू शकतात.
भारत अ संघातील खेळाडू श्रेयस, अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित राणा हे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी आपला दावा सिद्ध करण्यास उत्सुक असतील.
भारताच्या युवा संघाने दमदार फलंदाजी करत भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदी यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ४२८ धावांचा मोठा आकडा उभारला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी राहुलचे शतक ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने इंडिया अ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध शानदार कामगिरी केली.
आयपीएलमध्ये धमाकेदार शतक झळकावून प्रसिद्धी मिळवणारा १६ वर्षीय वैभव सूर्यवंशी तेव्हापासून त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ दौऱ्यावरही असाधारणपणे चांगली कामगिरी करत आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याचेही नेतृत्व केले. हा सामना अनिर्णित राहिला, परंतु आता श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्याला मुकणार असल्याची बातमी आहे.
सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर असेल, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघादरम्यान मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल येथे खेळला जाणार आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होती. ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये खेळवली जात होती. आज या मालिकेतील तिसरा सामना पार पडला.
बीसीसीआयने आता सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आजचा जो सामना खेळवला जाणार आहे त्या सामन्यात भारताचा संघ निळ्या जर्सीमध्ये नाही तर गुलाबी जर्सीमध्ये दिसणार आहेत. बीसीसीआयने एक मोठे…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ देखील भारत आणि श्रीलंकेत ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी ही एक अग्निपरीक्षा मानली जात आहे. तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली मालिका जिंकून विश्वचषकापूर्वी आपल्या आशा उंचावण्याचा प्रयत्न करेल. जर भारताला इतिहास रचायचा असेल तर त्यांना खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस आता संपला आहे. या दिवशी पूर्णपणे भारतीय फलंदाजांचे वर्चस्व होते.
हरमनप्रीत कौर नेतृत्वाखाली भारताचा संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या आज एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज आशिया कपचा दुसरा सामना टीम इंडियाचा खेळवला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा पहिला सामना हा 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिंमिग कधी आणि कुठे पाहता येणार सविस्तर जाणून घ्या.
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शर्माला बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ही टेस्ट द्यावी लागणार आहे.
मालिकेचा आज शेवटचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने एलिसा हिलीच्या शतकाच्या जोरावर भारत अ संघाचा ९…
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की काही खेळाडूंवर टीका केल्याबद्दल इरफानला पॅनेलमधून वगळण्यात आले. कर्णधारावर टीका केल्याबद्दल त्याला खरोखरच पॅनेलमधून वगळण्यात आले का, हे आता स्वतः इरफान पठाणने…
दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाचा दोन विकेट्सने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवली.भारताला यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीपचे दुःख सहन…