फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून एकदिवसीय मालिकेचा शुभारंभ होणार आहे. तास बरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे देखील भारतीय संघामध्ये पुनरागमन आगमन झाले आहे. भारतामध्ये सध्या महिला विश्वचषक सुरू आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मध्ये भारत ऑस्ट्रेलियाशी सामना करणारा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि पाच t20 सामने खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा हा आता कर्णधार पदाच्या भूमिकेत दिसणार नाही तर टीम इंडियाचा कर्णधार पद हे शुभमंन गिल याच्याकडे देण्यात आले आहे.