Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK : ‘… तर युद्ध लढा!’ सूर्याचे पहलगाम बळींना विजय समर्पित करणे जिव्हारी, पाकिस्तानी माजी कर्णधाराचे रडगाणे सुरू..

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. यानंतर सूर्यकुमार यादवने हा विजय पाहलगाम हल्ल्यातील मृतांना समर्पित केला. यानंतर पाकिस्तानी माजी कर्णधार रशीद लतीफने ही गोष्ट जिव्हारी लागली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 15, 2025 | 06:30 PM
IND VS PAK: '... Then fight the war!' Surya dedicates victory to Pahalgam victims, former Pakistani captain starts crying..

IND VS PAK: '... Then fight the war!' Surya dedicates victory to Pahalgam victims, former Pakistani captain starts crying..

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कपमध्ये रविवारी भारताकडून पाकिस्तानचा पराभव 
  • सूर्यकुमार यादवकडून हा विजय पाहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित 
  • भारताच्या कृतीवर पाकिस्तानी माजी कर्णधाराचा संताप 
Asia cup 2025 : आशिया कपमध्ये(Asia cup 2025 )भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी महामुकाबला झाला. आशिया कपमधील सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानी संघाला वाईटरित्या पराभूत केले. पण भारताच्या या विजयापेक्षाही  भारतीय कर्णधार आणि खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.

यानंतर अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि टीमवर संतापलेले दिसत आहे. अशातच माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी राग व्यक्त करत म्हटले की, जर हे प्रकरण पहलगामशी संबंधित असते तर आपण युद्ध देखील लढायला हवे होते. भारतीय संघाच्या या कृतीच्या निषेधार्थ सलमान अली आगा याला सामन्यानंतरच्या सादरीकरणाला पाठवण्यात आले नाही.

हेही वाचा : OMAN vs UAE : ओमान संघाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; यूएई घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात

पीडित कुटुंबांना विजय समर्पित

सूर्यकुमार यादव आणि टीमने पाकिस्तानल पराभूत करत भारतीय चाहत्यांना आनंद दिला. त्यांनी प्रथम मैदानावर पाकिस्तानवर  एकतर्फी पद्धतीने पराभूत करण्यात एष मिळवले. या विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन करणे टाळले. त्याच वेळी, सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवकडून पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना आणि पीडित कुटुंबांना विजय समर्पित करण्यात आला.

..तर युद्ध लढा : रशीद लतीफ

भारतीय संघाने केलेल्या या कृतीनंतर पाकिस्तान संघाला राग येणार नाही तर नवलच. प्रथम पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध सामना गमवाला लागला आणि त्यांनंतर भारतीय संघाकडून लक्ष देण्यात आले नाही. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की जर हे प्रकरण पहलगामशी संबंधित असेल तर युद्ध लढा.असा अजब सुर पाकिस्तानी माजी कर्णधाराने लावला.

माजी पाकिस्तानी कर्णधार रशीद लतीफ म्हणाले की, “युद्ध किंवा पहलगाम हल्ल्याबद्दल तुमचे आक्षेप योग्य आहेत. पण जेव्हा तुम्ही मैदानावर  येत असतात तेव्हा खेळ योग्य पद्धतीने खेळायला पाहिजे. जर पाकिस्तान पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असेल तर जबाबदार असलेल्यांना जरूर पकडा. त्यांनी युद्ध लढायला हवे होते, मागे हटायला नको होते.’ असे लतीफ म्हणाले.

हेही वाचा : IND VS PAK : ‘हिरव्या झेंड्यासाठी…’, भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवाने पाकिस्तानी चाहते खेळाडूंवर संतापले; पहा व्हिडिओ

लतीफ पुढे असे देखील म्हणाले, “यापूर्वी देखील युद्धे झाली आहेत, परंतु आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले आहे. या गोष्टी आम्हाला आता आयुष्यभरासाठी कलंकित करणार आहेत. सुनील गावस्कर त्यांच्या सर्व मुलाखतींमध्ये जावेद मियांदाद यांचा उल्लेख करायचे, परंतु त्यांच्याकडून कधीही असे म्हटले गेले नाही की ते हस्तांदोलन करणार नाहीत. आम्ही आमच्या देशांचे प्रतिनिधित्व करत असतो, परंतु मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, मैदानात जे काही घडले ते नक्कीच योग्य नव्हते.”

Web Title: Ind vs pak suryakumar yadavs words about pahalgam hurt pakistans rashid latif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!
1

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे
2

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!
3

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ
4

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.