भारत आणि पाकिस्तानच्या अंध महिला क्रिकेटपटूंनी रविवारी श्रीलंकेत हॅन्डशेक करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि दोन्ही देशांमधील राजकीय तणाव मागे टाकला. अंध महिलांसाठी हा जगातील पहिला टी-२० सामना आहे.
हाँगकाँग सिक्सेसमध्ये पाकिस्तानचा एकमेव पराभव भारताकडून झाला आणि त्याशिवाय पाकिस्तानने स्पर्धेत वर्चस्व गाजवले. ट्रॉफी जिंकल्यानंतर, पाकिस्तानी खेळाडू हार्दिक पंड्याच्या विजयी सेलिब्रेशनचे अनुकरण करताना दिसले.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा परभव करून भारताने जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर आता आयसीसीयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने मोंग कोकमध्ये पावसामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीने पाकिस्तानवर २ धावांनी विजय मिळवला.
हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. या स्पर्धेतील हा पहिला सामना असेल. दिनेश कार्तिक भारतीय संघाचे नेतृत्व करेल. उथप्पा आणि स्टुअर्ट बिन्नीसारखे खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना…
आज भारतीय एकदिवसीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीचा ३७ वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात त्याने आजवर शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
भारताने आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद आपल्या नावे केले. परंतु, भारतीय संघाला अद्याप जेतेपदाची ट्रॉफी मिळाळेली नाही. ती परतेल बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित सैकिया म्हणाले.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपदाव आपले नाव कोरले होते, त्यानंतर आशिया कप ट्रॉफीबद्दल अनेक वाद निर्माण झाले. आता देखील आशिया कप ट्रॉफीबद्दल एक व्हिडिओ…
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. आशिया कपच्या ट्रॉफीबाबत आता बीसीसीआयने पीसीबी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
सध्या भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर, संघ इतका डगमगला की गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला सलग पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे…
पहिले १३ सामने ६ कोटी लोकांनी पाहिले, जे २०२२ मध्ये झालेल्या मागील विश्वचषकापेक्षा जवळजवळ पाच पट जास्त आहे. भारत आणि पाकिस्तानी महिला संघांमधील सामन्याने सर्व प्रेक्षकसंख्या विक्रम मोडले.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यासह तीन सामन्यात पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या या सुमार कामगिरीमुळे संघाचा कर्णधार सलमान अली आगाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.
मलेशियातील जोहोर बहरू येथे सुलतान जोहोर कप सामन्यात भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघ आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हाय-फाइव्ह करून सामन्याला सुरवात केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये आर्थिक सोयीसाठी भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन हे पद्धतशीरपणे करण्यात येते. यावर आता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी भाष्य केले आहे.
महिला विश्वचषकाचा सहावा सामना खेळवला जात आहे, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघ पाकिस्तानपेक्षा मजबुत आहे.
महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. म्हणूनच सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान संघाच्या फातिमा सना यांनी विजयाची शपथ घेतली आहे.
पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.
परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…