अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या १९१ धावांच्या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मौन सोडले आहे. गोलंदाजीतील त्रुटी आणि खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले.
आता भारताचा युवा संघ आशिया कप 2025 च्या मिशनवर जाणार आहे. १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयुष महात्रेवर विश्वास ठेवून निवडकर्त्यांनी त्याला संघाचा कर्णधार…
IND A vs BAN A Semi Final: रायझिंग स्टार्स आशिया कप उपांत्य फेरीत भारत 'ए' संघाचा बांगलादेश 'ए' कडून सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय पराभव झाला. कर्णधाराच्या चुकीने सामना टाय झाला.
वैभव सूर्यवंशी आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त तीन सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने एकूण १८ उत्तुंग षटकार मारले आहेत. शिवाय, गट टप्प्यातील सामन्यांमध्ये वैभवचा स्ट्राईक रेट…
आशिया कप ट्रॉफीभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आशियाई क्रिकेट परिषदेने अधिक आशियाई स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये लेजेंड्स ऑफ आशिया स्पर्धा आणि असोसिएट सदस्यांमधील लीगचा समावेश आहे.
रविवारी भारताने आशिया कप अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर, पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान खानने एक घोषणा केली ज्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादावरील प्रेम उघड झाले.
फायनलसाठी आज बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामना खेळला गेला. मात्र दोन्ही देशांनी अत्यंत वाईट कामगिरी केली. या खेळात पाकिस्तानने बाजी मारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
बांगलादेशच्या सैफ वगळता इतर कोणीही कमाल करू न शकल्याने भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आता श्रीलंका बाहेर गेली आहे. आता कोणता संघ समोर येईल पहावे लागेल
Shahin Afridi Press Conference :- शाहिन आफ्रिदीच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे! भारत-पाकिस्तान फायनल, वेगवान गोलंदाजांची आक्रमकता, टीम इंडियावर शाहिनची प्रतिक्रिया आणि आशिया कप जिंकण्याचे ध्येय जाणून घ्या.
आशिया कप २०२५ च्या दुसऱ्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील, कसा आहे रेकॉर्ड
श्रीलंकेने दिलेल्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्ताचे पहिल्याच काही षटकात तीन तेरा वाजले. मात्र शेवटी हा सामना अटीतटीचा झाला आणि ५ विकेट्स लवकर गमावल्यावरही पाकिस्तानने विजय मिळवला
श्रीलंकेने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. मात्र कमालीची फलंदाजी करत बांगलादेशने हा सामना खेचून आणला आणि विजयोत्सव साजरा केला
आशिया कप २०२५ च्या पहिल्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी केली. रहमानने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात तीन विकेट घेतल्या.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ३४ धावा करून, आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुसल मेंडिसच्या नावावर आहे. त्याने कुसल परेराचा रेकॉर्ड तोडून आपले स्थान निर्माण केले आहे
भारत आणि ओमानदरम्यान आज सामना रंगला आणि ओमानने भारताला चांगलेच झुंजवले. मिर्झा आणि कलीम या जोडीने सामन्याला रंगत आणत एकावेळी भारत हरेल अशी स्थिती आणली होती.
टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याच्या घटनेपासून हा वाद सुरू झाला आहे. हा वाद आता इतका वाढला आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) यावर हस्तक्षेप करावा लागला आहे.
आशिया कप २०२५ च्या ११ व्या सामन्यात, श्रीलंकेच्या कुसल परेराने दर्वेश रसूलीला बाद करण्यासाठी सीमारेषेवर एक शानदार झेल घेतला. तो शानदार झेल पाहून फलंदाजालाही अविश्वास बसला.
भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानशी सामना करेल. त्यानंतर सुपर फोरमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. सूर्याचा संघ ओमानविरुद्ध कोणते खेळाडू उतरवणार याची नक्कीच चाचपणी करणार.