Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : भारताच्या संघाने इतिहास रचत मालिकेत मिळवला विजय, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा

भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २८३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे लक्ष्य पुर्ण करण्यात अपयशी ठरले आणि शेवटच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने १३२ धावांनी विजय मिळवला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 16, 2024 | 08:58 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काल मालिकेचा शेवटचा सामना झाला. यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत १३५ धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ही मालिका ३-१ असा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केल. भारताच्या संघाने सलग तिसऱ्या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे. विश्वचषक २०२४ नंतर भारत झिम्बाब्वे दौऱ्यावर होता यामध्ये टीम इंडियाने संघाला त्याच्या घराच्या मैदानावर पराभूत केलं होते. त्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असताना टीम इंडियाने कमालीची कामगिरी करत मालिका एकतर्फी जिंकली होती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामन्यांची मालिका झाली यामध्ये भारताच्या संघाने विजयी सलामी दिली. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती.

क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

तिसरा सामना भारताच्या संघाने ११ धावांनी जिंकला. भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २८३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु एवढे मोठे लक्ष्य उभे केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ डगमगला आणि ३ ओव्हरमध्ये संघाने चार विकेट्स गमावले आणि शेवटच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने १३२ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये भारताच्या फलंदाजांची अनेक कॅच सोडले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील शेवटच्या सामन्याचा अहवाल

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील मालिकेच्या शेवटच्या आणि चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारताच्या संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने कमालीची सुरुवात केली आणि विस्फोटक फलंदाजी करायला सुरुवात केली. अभिषेक शर्माने संघासाठी १८ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. त्यानंतर मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताची रन मशीन मैदानात आली आणि धावांचा पाऊस झाला. भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने मागील दोन महिन्यांमधील त्याचे तिसरे शतक झळकावले. संजूने फक्त ५६ चेंडूमध्ये १०६ धावा केल्या, तर त्याचा पार्टनर टिळक वर्माने त्याच्या सलग दुसऱ्या सामन्यात भारतासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. टिळक वर्माने संघासाठी फक्त ४७ चेंडूमध्ये १२० धावा केल्या आणि संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभी केली.

A 135-run victory in Johannesburg! #TeamIndia seal the T20I series 3⃣-1⃣ 👏👏

Ramandeep Singh with the final wicket as South Africa are all out for 148.

Scorecard – https://t.co/b22K7t9imj#SAvIND pic.twitter.com/AF0i08T99Y

— BCCI (@BCCI) November 15, 2024

भारतीय गोलदाजांबद्दल बोलायचं झालं तर अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हेंद्रिकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या ओव्हरमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने रायन रिकेल्टन त्याचा बळी बनवले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंहने संघासाठी तीन विकेट्स घेतले. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंह या दोघांच्या हाती प्रत्येकी एक विकेट लागला. वरून चक्रवर्तीने संघासाठी दोन विकेट्स नावावर केले. अक्षर पटेलने संघासाठी दोन विकेट्स घेतले. तर रवी बिश्नोई ने संघासाठी १ विकेट घेतला.

Web Title: Ind vs sa team india wins the history making series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • Sanju Samson
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
1

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
2

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
4

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.