Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘आनंदी राहता यावे म्हणून कर्णधारपद..’ : भारताच्या रनमशीन किंग कोहलीचा खळबळजनक खुलासा! वाचा सविस्तर… 

भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने कर्णधारपद का सोडले याचा खुलासा केला. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विराट कोहलीने सांगितले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 07, 2025 | 07:41 AM
IPL 2025: 'Captaincy to be happy..': India's run machine King Kohli revealed everything, read in detail...

IPL 2025: 'Captaincy to be happy..': India's run machine King Kohli revealed everything, read in detail...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : जवळजवळ एक दशक भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्वा दरम्यान आणि त्याच्या फलंदाजीवर असणारी नजर यामुळे मी काहीसा दबावात आलो होतो. त्यामुळेच माझ्या खेळावर देखील परिणाम झाला. परिणामी क्रिकेटचा आनंद घेणेच मी विसरलो म्हणून शेवटी आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असा खळबळजनक खुलासा भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने केला. एका मुलाखतीत तो बोलत होता. २०२१ मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर कोहलीने टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याने आरसीबीचे कर्णधारपदही सोडले.

हेही वाचा : MI vs GT : मुंबई इंडीयन्सच्या संघाला गुजरातने 155 धावांवर गुंडाळल! GT च्या गोलंदाजांनी केली कमाल

एका वर्षानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर त्याने कसोटी कर्णधारपद सोडले, कोहली म्हणाला की, मी माझ्या कारकिर्दीत अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे सातत्याने लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. एक वेळ अशी आली जेव्हा माझ्यासाठी खूप कठीण झाले कारण माझ्या कारकिर्दीत बरेच काही घडत होते. मी सात-आठ वर्षे भारताचे नेतृत्व करत होतो. मी नऊ वर्षे आरसीबीचे नेतृत्व केले. मी कोणताही सामना खेळलो तरी फलंदाजीमध्ये माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मला हेही कळले नाही की मी लक्ष केंद्रित करण्यास संघर्ष करत आहे. जर हे कर्णधारपदात घडत नव्हते, तर ते फलंदाजीत घडत होते.

मी नेहमी त्याचाच विचार करायचो. हे माझ्यासाठी खूप कठीण झाले आणि शेवटी, त्याचा माझ्यावरच परिणाम झाला. कोहलीने २०२२ मध्ये क्रिकेटमधून एक महिन्याचा ब्रेक घेतला आणि त्या काळात त्याने बॅटला हात लावला नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा ते सार्वजनिक जीवनात आनंदी राहण्यासाठी संघर्ष करत होते. म्हणूनच मी कर्णधारपद सोडले कारण मला वाटले की जर मला या खेळात टिकून राहायचे असेल तर माझ्यासाठी आनंदी राहणे महत्वाचे आहे.

हेही वाचा : 8 संघ… 280 खेळाडू! T20 Mumbai League मध्ये लागणार बोली, सूर्यकुमार-श्रेयस दिसणार खेळताना

टीकेवर लक्ष न देता खेळायचे होते

मला माझ्या आयुष्यात अशा ठिकाणी असण्याची गरज होती, जिथे मी आरामात राहू शकेन आणि माझे क्रिकेट खेळू शकेन, कोणत्याही टीकेशिवाय. १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताला जेतेपद मिळवून देणे म्हणजे वरिष्ठ संघात सहज प्रवेश मिळण्याची हमी देणे शक्य नाही. दृढनिश्चयामुळे आणि तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या पाठिंब्यामुळे त्याला संघात तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाजीचे स्थान मिळवता आले. मी माझ्या क्षमतेबद्दल खूप वास्तववादी होतो कारण मी इतर अनेक लोकांना खेळताना पाहिले होते. मला माझा खेळ त्याच्या खेळाच्या जवळपासही आहे असे वाटले नाही. माझ्याकडे फक्त दृढनिश्चय होता. जर मला माझा संघ जिंकायचा असेल तर मी काहीही करण्यास तयार होतो. कोच गॅरी आणि धोनीने मला खूप मदत केली.

Web Title: Ipl 2025 indias run machine king kohli reveals he quit captaincy to be happy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 07:25 AM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB
  • Team India Captain
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा
1

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
2

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
3

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 
4

‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.