भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने कर्णधारपद का सोडले याचा खुलासा केला. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विराट कोहलीने सांगितले.
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला असून ऋषभ पंतसह २३ वर्षीय युवा खेळाडूवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्यासह टीम इंडियाचे सर्व मोठे स्टार्स आयर्लंड दौऱ्यासाठी (IRE vs IND) विश्रांती घेणार आहेत, तर जसप्रीत बुमराह दुखापतीतून परतणार आहे. या दौऱ्यात बुमराह टीम इंडियाचा कर्णधार असण्याची दाट शक्यता…