Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाला करावे लागणार हे 4 मोठे बदल

भारताचे मुख्य खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त येत आहेत. यामध्ये सरफराज खान, शुभमन गिल आणि केएल राहुल या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 17, 2024 | 11:53 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय आहे. टीम इंडिया गेल्या दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकत आहे. मात्र, यावेळी कांगारू बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल, तर त्यात चार बदल करावे लागणार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे. यासाठी भारतीय खेळाडू सध्या कसून मैदानात सराव करत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामान्यांची मालिका होणार आहे या मालिकेचा पहिल्या सामन्याची सुरुवात २२ नोव्हेंबर पासून होणार आहे. भारताच्या संघामध्ये बीसीसीआयए १८ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये बरेच वृत्त समोर आले आहेत यामध्ये टीम इंडियाला मोठे धक्के आणि नुकसान भरपाई करावी लागू शकते.

भारताचा संघाचा कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे परंतु यासंदर्भात अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. तर काही खेळाडूंना सरावादरम्यान अनेक भारताचे मुख्य खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त येत आहेत. यामध्ये सरफराज खान, शुभमन गिल आणि केएल राहुल या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.

क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

रणजी ट्रॉफी स्टारला मिळाली संधी

अभिमन्यू ईश्वरनच्या जागी साई सुदर्शन ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध कमालीची कामगिरी केली होती परंतु त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले नाही. त्याच्या जागेवर निवड समितीने भारताचा युवा खेळाडू अभिमन्यू इसवरन हा राखीव सलामीवीर फलंदाज म्हणून असणार आहे. अभिमन्यू ईश्वरन देखील भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळला होता. पण त्याला विशेष काही करता आले नव्हते पण जर त्याला संघामध्ये स्थान मिळाले तर तो कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.

मोहम्मद शमीचे पुनरागमन

भारताचा अनुभवी फलंदाज मोहम्मद शामी मागील एक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग नाही. विश्वचषकानंतर झालेल्या सर्जरीनंतर तो बऱ्याच काळ विश्रांती करत होता. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने दमदार पुनरागमन केले आहे आणि आता तो भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहम्मद शामीने क्रिकेटमध्ये ३६० दिवसांनी मैदानावर परतला आहे आणि त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट्स नावावर केले आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विजय मिळवण्यासाठी मोहम्मद शामीला संघामध्ये परत आणावे लागेल.

कर्णधार रोहित शर्मा 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणारा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. मात्र, 15 नोव्हेंबरलाच रोहित दुसऱ्यांदा वडील झाला. अशा परिस्थितीत तो 18 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.

Web Title: These are the 4 major changes that team india will have to make to win the border gavaskar trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • Border-Gavaskar trophy
  • cricket
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
3

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
4

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.