कसोटी क्रिकेटला वेगळं स्वरुप दिलं जात आहे. एक सुव्यवस्थित यंत्रणा उभारण्याची तयारीही BCCI करत आहे. सकारात्मक परिणाम मिळतील याची खात्री करण्यासाठी, खेळाच्या मूलभूत बाबींमध्ये सुधारणा करण्याचे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रीकल्टनने केली. रीकल्टनने डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार मारून केली. रीकल्टन 9 धावा करून बाद झाला.
लखनौविरुद्ध 142 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर नितीश राणा आणि पथूम निसांका देखील स्वस्तात बाद झाले होते.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ आपला विजयाचा रथ कायम ठेवण्यासाठी खेळताना दिसून येतील.
कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 221 धावांची गरज होती. मात्र कोलकाताच्या संघाने सुरुवातीला जो वेग पकडला होता तो डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळला नाही.
कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली.
IPL Live: मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
IPL 2026: रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने 5 वेळेस विजेतेपद पटकावले आहे. आज मुंबईचा संघ कोलकाताविरुद्ध भिडणार आहे.
मुंबई आणि केकेआर हे दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी मुंबईच्या संघात महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
केकेआरने मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केवळ 12 पैकी 2 च सामने जिंकले आहेत. त्यामध्ये पहिला सामना 2012 मध्ये आणि दूसरा सामना 2024 मध्ये केकेआरने जिंकला होता.
दुसरा सामना पाच वेळच्या विजेत्या MI मुंबई इंडियन्स आणि तीन वेळच्या विजेत्या KKR कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाचे खेळाडू…
मुंबई इंडियन्सच्या एका कार्यक्रमादरम्यान, रोहित शर्माने विजयाचे रणशिंग वाजवून एमआयला त्यांच्या सहाव्या विजेतेपदाकडे नेण्याचा आपला दावा ठामपणे मांडला. मुंबई इंडियन्सने २१ मार्च रोजी 'द मिक्स'चे आयोजन केले होते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. आज आपण असे 5 दिग्गज खेळाडू जाणून घेणार आहोत ज्यांना आजपर्यंत कधीच ऑरेंज कॅप मिळालेली नाही.
जेव्हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यासमोर एमएस धोनी किंवा रोहित शर्मा यांची नावे येतात. मात्र, विजयाच्या टक्केवारीचा विचार केल्यास, एक भारतीय युवा खेळाडू या दोन्ही दिग्गजांपेक्षा सरस ठरला…
सिक्स मारल्यानंतर रोहित शर्मा कॅच इट, कॅच इट असे ओरडताना दिसून येत आहे. फील्डरला तो कॅच घ्यायला संगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर अनेक कॉमेंट्स देखील येत…
अफगाणिस्तानविरूद्ध या मालिकेमुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाची तयारी देखील सुरू होईल. परिणामी, अनेक क्रिकेट मंडळांनी एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.