भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेची सुरुवात होणार आहे. या यावर्षी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अनेक विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला एक मोठा विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
बीसीसीआयने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघासह टी-२० संघाची घोषणा केली आहे, परंतु अद्याप एकदिवसीय संघ जाहीर झालेला नाही. सध्याचे तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ…
माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या मते २०२७ च्या विश्वचषकानंतर दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती पत्करतील तेव्हा एकदिवसीय क्रिकेटचे अस्तित्व आणि प्रासंगिकता धोक्यात येईल.
भारतीय क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयकडून 2026 चा सेंट्रल करार जाहीर करण्याची शक्यता आहे. या करारामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका ११ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान पाहिला सामना बडोदा येथे खेळवण्यात येणार असुन अवघ्या ८ मिनिटांत तिकिटे सोल्ड झाली…
2025 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अनेक घडामोडींनी भरलेले राहिले आहे. या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक भारतीय स्टार खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
२४ आणि २६ डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफीचे पहिले दोन सामने खेळणारा कोहली ६ जानेवारी रोजी अलूर येथील केएससीए मैदानावर रेल्वेविरुद्धच्या साखळी सामन्यासाठी परतेल.
भारतीय क्रिकेट संघाचा जागतिक क्रिकेट विश्वात चांगलेच वर्चस्व राखून आहे. त्याचे कारण भारतीय संघातील रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी हे आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट दिल्लीकडून आणि रोहित मुंबईकडून खेळत आहे. दोघेही बीसीसीआयचे करारबद्ध खेळाडू आहेत, परंतु विजय हजारे ट्रॉफीमधून त्यांना भरपूर कमाई देखील होते.
Mumbai vs Uttarakhand: मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली.
उत्तराखंडचा एक अज्ञात गोलंदाज देवेंद्र सिंग बोरा याने चाहत्यांच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळवल्या आणि स्टार खेळाडूला गोल्डन डकवर बाद केले. रोहितला त्याने बाद केल्यानंतर सोशल मिडियावर आता तो चर्चेचा विषय…
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जवळपास १५ वर्षांनी पुनरागमन करणारा टीम इंडियाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने या स्पर्धेत शानदार पुनरागमन केले आहे. स्पर्धेतील त्याचा दुसरा सामना खेळताना, कोहलीने फक्त २९ चेंडूत अर्धशतक…
लाखो चाहत्यांच्या आशा यावेळी पूर्ण झाल्या नाहीत, कारण "हिटमॅन" कामगिरी करण्यात अपयशी ठरला. उत्तराखंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, रोहित "गोल्डन डक" वर बाद झाला, म्हणजेच तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद…
बिहारच्या विक्रमी धावसंख्येनंतर, क्रिकेट चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की विजय हजारे ट्रॉफीमधील टॉप पाच सर्वोच्च सांघिक धावसंख्या कोणती आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील टॉप-५ संघांच्या धावसंख्येवर एक नजर टाकूया.
स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या दिल्लीचा सामना गुजरातशी होईल. हा सामना बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला जाईल. तर रोहित शर्माचा सवाई मानसिंग स्टेडियमवर उत्तराखंडशी सामना होईल.
१५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात चांगली झाली. आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
बुधवारी विजय हजारे ट्रॉफीचा सामना झाला या सामन्यामधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बुधवारी विजय हजारे ट्रॉफी सामन्यात रोहित शर्मा सहभागी झाला.
केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. दोन्ही वरिष्ठ स्टार खेळाडू विराट - रोहित हे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, २४ डिसेंबर २०२५ रोजी आपापल्या देशांतर्गत संघांसाठी मैदानात उतरले.
आयसीसीने तिन्ही फॉरमॅटची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या क्रमवारीत एक नाही, दोन नाही तर पाच भारतीय खेळाडू या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. टी20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव मात्र पहिल्या 10…