बीजीटीची क्रेझ एका वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, जिथे विक्रमी संख्येने प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते.
India vs Australia Test : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मासाठी आपत्तीजनक ठरला. या काळात अश्विन निवृत्त झाला, तर रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. अशा परिस्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे 5 दमदार क्षण कोणते होते? हे तुम्हाला या फोटो स्टोरीमध्ये समजेल. आर अश्विनच्या निवृत्तीपासून ते रोहित…
टीम इंडियाचे खेळाडू मागील काही सामान्यांपासून खराब कामगिरी भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता दोन्ही सीनियर्स पुढील कोणत्या मालिकेत खेळणार हे निश्चित झाले आहे.
सिडनीमध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने बीजीटी ३-१ ने जिंकली, यावेळी फलंदाज गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या आणि ऍलन बॉर्डरच्या नावावर असलेली ट्रॉफी सादर करण्यासाठी आमंत्रित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली
भारतीय संघाच्या फलंदाजीवर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिडनी कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो योद्धासारखा लढत राहिला. बुमराहने या मालिकेत चमकदार कामगिरी करत 32 विकेट घेतल्या, त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना झाला यामध्ये ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे टीम इंडियाचा ६ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या सामन्यात कांगारूंनी ६ विकेट्स केलं टीम इंडियाला पराभूत, वाचा संपूर्ण मालिकेचा अहवाल.
माझ्या टीमसाठी काय महत्त्वाचे ते करतोय, आणि मी येथे खेळायला आलोय, कोण काय बोलते याची पर्वा नाही. आम्ही स्टीलचे बनलोय, असे ठणकावून सांगत रोहित शर्माने अनेकांची तोंडे बंद केली.
IND vs AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाचे जोरदार स्वागत केले आहे. याचा व्हिडीओ BCCI ने पोस्ट…
India WTC Final Qualification Scenario : WTC अंतिम फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत सिडनी कसोटी जिंकावी लागेल. जिंकल्यानंतरसुद्धा भारताला दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागणार आहे..
भारतीय कर्णधार अजूनही स्वतःच्या फॉर्मच्या शोधात आहे. हेही तितकेच खरे आहे की, त्याच्या कारकिर्दीला शोभेल असा खेळ त्याच्याकडून होत नाहीये, नवख्या खेळाडूसारखा चाचपडतोय, अशात त्याच्या रिटायरमेंटच्या बातम्या येऊ लागल्या आहे.
मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रॅव्हिस हेड भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतला विचित्र हावभाव करताना दिसला. वास्तविक, पंतला बाद केल्यानंतर हेडने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. असा उत्सव तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल.
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ हा त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेकवेळा त्याने आपल्या अनोख्या फलंदाजीने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले, परंतु पुन्हा पुन्हा चुकीचे शॉट देऊन…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रोहित, विराटसारख्या दिग्गज फलंदाजांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावर रवी शास्त्री यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सामन्याच्या मध्यावर ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस भारताविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी आणि पुढील कसोटी सामन्यातून बाहेर पडला.
IND vs AUS 4th Test : या मालिकेत केएल राहुलने 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच, ट्रॅव्हिस हेडनंतर सर्वाधिक धावा करणारा…