Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारने दिले सडेतोड उत्तर, टेलिकॉम सेक्टरमध्ये खपवून घेतली जाणार नाही एका कंपनीची मनमानी

टेलिकॉम सेक्टरमध्ये कोणत्याही एका कंपनीची मनमानी केंद्र सरकारला नको आहे. यामुळेच सरकार कर्जबाजारी कंपनीला आर्थिक पॅकेज देऊन पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 15, 2024 | 08:12 AM
सरकारने दिले सडेतोड उत्तर, टेलिकॉम सेक्टरमध्ये खपवून घेतली जाणार नाही एका कंपनीची मनमानी

सरकारने दिले सडेतोड उत्तर, टेलिकॉम सेक्टरमध्ये खपवून घेतली जाणार नाही एका कंपनीची मनमानी

Follow Us
Close
Follow Us:

टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टेलिकॉम सेक्टरला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सॅटेलाइट इंटरनेटच्या प्रवेशानंतर मोबाइल आधारित दूरसंचार क्षेत्राला तोटा सहन करावा लागू शकतो, असे मानले जात होते. मात्र, मंत्र्यांनी याला नकार दिला आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे की, भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी किमान 5 प्लेयर असले पाहिजेत. मंत्र्यांनी सडेतोड उत्तर देत टेलिकॉम सेक्टरमध्ये कोणत्याही एका कंपनीचे वर्चस्व टिकणार नसल्याचे सांगितले. तसेच सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि स्टारलिंक सारख्या सॅटेलाइट ऑपरेटर्सच्या मुद्द्यावर चर्चा केली.

देशात आहेत 4 ते 5 टेलिकॉम कंपन्या

मंत्री म्हणाले की, टेलिकॉम सेक्टरला मजबुती देण्यासाठी सरकारने मोबाईल कंपन्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. दूरसंचार क्षेत्र केवळ काही कंपन्यांच्या ताब्यात जाऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. यामुळेच केंद्राला देशात किमान 4 ते 5 टेलिकॉम कंपन्या हव्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारी मदतीची गरज भासते. असा दावा केला जात आहे की, पुढील दशकात भारत मोठ्या प्रमाणावर जगात आपल्या सेवांचा विस्तार करेल, ज्यामध्ये टेलिकॉम सेक्टर मजबूत करणे आवश्यक आहे.

एकदम नवीन डिझाइन, कॅमेराही असेल तगडा, iPhone 17 मध्ये मिळतील अनेक खास फीचर्स

ओटीटी रेग्युलेशनचा दबाव

व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांसारख्या ओटीटी कम्युनिकेशन सर्विसच्या ओव्हर द टॉपच्या (OTT) मुद्द्याबद्दल मंत्री बोलले. ते म्हणाले की ओटीटी सर्व्हिसवरील नियमनाचा मुद्दा भारतीय टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय (TRAI) कडे पास रिव्यूसाठी आहे. सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपाच्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप कोणत्याही देशाकडून लिलाव प्रक्रियेद्वारे केले जात नाही. त्यांनी सांगितले की सॅटेलाइट स्पेक्ट्रमची किंमत ट्राय (TRAI) ठरवेल.

खूप कामाची आहे Flipkart ची VIP मेंबरशिप! मिळतात अनेक फायदे, अशा प्रकारे करू शकता अप्लाय

भारताची पॉलिसी प्रत्येक देशासाठी

स्टारलिंक (Starlink) सारख्या नवीन सॅटेलाइट प्लेयर्सच्या मुद्द्यावर मंत्री म्हणाले की भारताचे धोरण सर्वांसाठी खुले आहे. जर एखाद्या कंपनीने परवाना नियमांची पूर्तता केली तर तिला देशात काम करण्याची परवानगी दिली जाईल. ते म्हणाले की, भारत सर्वांसाठी खुला आहे, येथे कोणीही येऊन अर्ज करू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही महिन्यांमध्ये जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) सारख्या लोकल टेलिकॉम ऑपरेटरने सरकारवर दबाव आणला होता की, सरकारने लिलाव प्रक्रियेद्वारे सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप करावे. सरकारने मात्र याला नकार दिला होता.

Web Title: Government do not want monopoly in telecom sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 08:10 AM

Topics:  

  • Indian government

संबंधित बातम्या

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी
1

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.