लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार.
मिग-२१ विमाने - अखेर, भारतीय हवाई दल ६२ वर्षांच्या सेवेनंतर सप्टेंबर महिन्यात त्यांचे 'उडणारे शवपेटी' नावाचे मिग-२१ लढाऊ विमान निवृत्त करणार आहे. १९६३ मध्ये पहिल्यांदा त्याचा समावेश करण्यात आला.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून नर्सिंग क्षेत्रात काम करण्यासाठी यमनमध्ये गेलेल्या निमिषा प्रियावर आता मृत्यूदंडाची टांगती तलवार आहे. 16 जुलै रोजी तिला येमन सरकारकडून फाशी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे.
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान मध्य पूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना मायदेशात परत आणण्याासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केलं आहे.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भात अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक संरक्षण कराराला विलंब का होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
India nuclear policy shift : आतापर्यंत पूर्णतः सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित असलेले अणुऊर्जा उत्पादन आता खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उडवून लावले. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताने ज्या पद्धतीने आक्रमक पावले उचलली आहेत, त्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी अशी स्थिती झाली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती पाक सरकारला वाटत आहे.
राफेल खरेदी करण्यापूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी 36 राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहे. 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारातील सर्व विमानेही भारतात पोहोचली आहेत.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे.
गुजरात राज्य सरकारच्या 'वतन प्रेम योजने' अंतर्गत ग्रामीण भागात लक्षणीय बदल होत आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनिवासी भारतीय (NRI) आपल्या मूळ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत.
E-Shram Card: सरकारने कामगार वर्गासाठी नवी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी कोणताही कामगार ऑफलाइन अथवा ऑनलाईन अप्लाय करू शकतो. यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, फायदे आणि ऑनलाईन प्रोसेस असे सर्व…
टेलिकॉम सेक्टरमध्ये कोणत्याही एका कंपनीची मनमानी केंद्र सरकारला नको आहे. यामुळेच सरकार कर्जबाजारी कंपनीला आर्थिक पॅकेज देऊन पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.
6G नेटवर्कबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे. भारताने 6G तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर होण्याचा निर्धार केला आहे. 6G तंत्रज्ञानाचा झेंडा रोवणारा भारत पहिला देश व्हावा अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. केंद्रीय मंत्री…
बनावट कागदपत्रांसह जारी केलेली 1.7 कोटी सिमकार्ड सरकारने आता बंद केली आहेत. AI टूलच्या मदतीने यांना ब्लॉक केले गेले. त्याच वेळी, बँकांनी आणि पेमेंट वॉलेटद्वारे सुमारे 11 लाख अकाउंट्स फ्रीझ…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश समाजातील ज्येष्ठ नागरिकांची भूमिका, त्यांचे हक्क आणि गरजा याविषयी जागरुकता पसरवणे हा आह
राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागत असतो. त्यामुळे ही टोल यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षण मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली.
केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं(gap between two doses of vaccine) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं यासंदर्भात सल्ला दिला होता.