team india t20i rankings affecting olympics-2028 qualification: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी- २० मालिकेतील टीम इंडियाने सलग ३ सामने गमावले आणि मालिकाही गमावली. यामुळे संघ ऑलिम्पिक २०२८ साठी…
२०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा केली आहे. १२८ वर्षांनी ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेट खेळले जाणार आहे
डोपिंगमुळे कुस्तीगीर रितिका हुड्डा हिला क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप्स) मधून बाहेर करण्यात आले आहे. तर कोर गटात कंपाऊंड तिरंदाज प्रणीत कौर आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश केला…
१२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, आता तुम्हाला ऑलिंपिकमध्ये क्रिकेटमध्ये सुवर्णपदक मिळेल. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये एक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाईल. पुरुष आणि महिला गटात टी-२० स्वरूपात सामने खेळवले जातील.