रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पावसाचे प्रमाण, धोकादायक गावांचे स्थलांतर आणि प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या नैसर्गिक आपत्ती अहवालातील आकडेवारीच्या आधारे या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…
मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव…
Cebu Landfill Disaster: फिलीपिन्समधील सेबू येथे कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि २७ जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, बेपत्ता झालेल्यांची संख्या ३८ पर्यंत वाढण्याची…
नागरी संरक्षण स्वयंसेवक, स्थानिक पोलीस किंवा सुरक्षा कर्मचा-यांनी दिलेल्या सूचना पाळाव्या. अनावश्यक प्रवास टाळावा. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. दोन दिवसांत राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही हा बॉम्ब ब्लास्ट होईल असे या मेलमध्ये म्हटले आहे.