Agni MIRV Missile Test: भारताने 'मिशन दिव्यास्त्र' अंतर्गत एमआयआरव्ही (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, ज्यामुळे भारताने मोजक्या महासत्तांच्या गटात प्रवेश केला आहे.
भारताने ५००० किमीपेक्षा जास्त पल्ल्याच्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पाकिस्तानला या क्षेपणास्त्राची का भीती वाटते? जाणून घ्या 'अग्नि-५' ची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व.