टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला १८२ धावांचे लक्ष्य दिले आहे.
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
महिला विश्वचषकाचा सहावा सामना खेळवला जात आहे, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघ पाकिस्तानपेक्षा मजबुत आहे.
महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. म्हणूनच सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान संघाच्या फातिमा सना यांनी विजयाची शपथ घेतली आहे.
पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.