संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील समाज बांधव पेटून उठला आहे, अशी क्रूर हत्या करण्यात आली आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे,
वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपूर्वीच उपोषण करण्यात आले, मात्र उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने पुन्हा ग्रामस्थाने जल आंदोलन केलं होतं
सकाळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत शास्त्री चौक येथून थेट तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यावर घोषणाबाजी निवेदन दिले. यानंतर शास्त्री चौक येथे प्रातिनिधिक स्वरूपात सात बांधवांनी उपोषण सुरू केले आसून…
बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीपासून ते तहसील कार्यालयासमोरील सर्वच झाडे आता तोडण्यात येत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या धास्तीमुळे वृक्ष तोडणी होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.