गेल्या १० वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल, तिहेरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ७० टक्के महिलांना घरं मिळाली आहेत.
राज्य सरकार हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्राकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटांना अनुदान दिले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra State Budget Session) 2023-24 चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मांडणार आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेवर आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.
रशिया-युक्रेन या दोन देशातील युद्ध आंतराष्ट्रीय स्तरात नवीन समीकरण घडवून गेले. म्हणजेच अमेरिकन डॉलरला टक्कर देत; बलाढ्य देश स्वतःच्या देशातील चलनाचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहार करत आहेत. भारत आणि रशियाचे चांगले…
अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका (SBI) आणि एलआयसीलादेखील (LIC) याचा फटका बसला आहे. गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या विषयावरून संसदेतही गदारोळ झाला. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अदानी…
सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) मंत्रालयाच्या वाटपासाठी विक्रमी 22,138 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे देशातील रोजगाराला चालना मिळेल.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात प्रामुख्याने 157 नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार असून त्याचबरोबर विविध टेक-ऑटो क्षेत्रातील घोषणा…
देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जाहीर केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय योजानांचा समावेश आहे. विद्यमान सरकारचे हे शेवटचे बजेट आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोट्यावधी विश्वकर्मा या देशाचे निर्माते आहेत. शिल्पकार, कारागीर हे सर्वच देशासाठी कष्ट करतात. या अर्थसंकल्पात देशात प्रथमच अनेक प्रोत्साहनात्मक योजना आणल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान पॅन कार्डच्या वापराबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पॅनला एक सामान्य व्यवसाय ओळखकर्ता बनवले जाईल.
भारतीय रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी घोषणा केली आहे की, भारतीय रेल्वेमध्ये 75000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली…
मोबाईल फोन खरेदी करणे येत्या काही दिवसांत स्वस्त होऊ शकते, तर चांदीची खरेदी महाग होणार आहे. कारण सरकारने मोबाईल फोनच्या काही भागांवरील आयात शुल्क कमी केले असून चांदीवरील शुल्कात वाढ…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी, 1 फेब्रुवारी रोजी संसदेत भारत सरकारचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात 7 मुख्य प्राधान्यांवर भर देण्यात आला आहे.त्यांनी या सात…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत . पुढील वर्षांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सरकारने अर्थसंकल्पात शिक्षक…
सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत . त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.…
निर्मला सीतारामन या बहुतेक कार्यक्रमात साड्यांमध्येच दिसल्या आहेत आणि अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पेहरावात कोणताही मोठा बदल केला नाही. साडी नेसून ती सामान्य भारतीय गृहिणींसारखी दिसतात.
गेल्या पाच वर्षांत असंख्य व्यावसायिक, उद्योगपतींनी देशाची लाखो कोटी रुपयांची कर्जे बुडवली आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन ही मंडळी गायब झाली आहेत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या अशा काही मोजक्या…