ई-चलानच्या मुद्द्यावरून राज्यातील परिवहन क्षेत्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा यांसारख्या विविध परिवहन संघटनांनी ई-चलानमध्ये दिलासा देण्याच्या मागणीसाठी अलीकडे आंदोलन छेडले होते.
पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांच्या वर आकस बुद्धीने इ-चलान काढले जातात. तसेच प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या ऐवजी त्यांची अनुमती न घेता काही कर्मचारी इ- चलान काढतात.
वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या सिटी लिंक बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ जास्त अपघात सिटी लिंक बसमुळे झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे.
शासनाची सर्व संकेतस्थळे ही gov.in या डोमेन नुसार प्राप्त होतात.म्हणून अशाच अधिकृत संकेत स्थळाचा वापर करावा. तसेच com.online. site.in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वापर करू नये.