लग्न करताना केवळ कुंडली, स्वभाव किंवा कुटुंब जुळवून चालत नाही, तर एकमेकांचे 'फायनान्शियल विचार' जुळणेही तितकेच गरजेचे आहे. आजकालच्या काळात नात्यांमध्ये दुरावा येण्याचे एक मोठे कारण आर्थिक ओढाताण आणि लपवाछपवी…
देशात पायाभूत सुविधांची वेगाने होत असलेली उभारणी, मालवाहतूकीत जोरदार उसळी आणि ग्रामीण भागात रोखतेच्या प्रवाहात सुधारणा आदी कारणांमुळे भारतात सीव्ही खरेदीसाठीच्या वित्तपुरवठा बाजारपेठेने आपली ताकद कायम राखली आहे.
भारताची अर्थव्यवस्थेसाठी गुड न्यूज असून 2025-26 मध्ये 6.5 टक्क्याने वाढ झाली आहे. येत्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झेप घेणार असून अमेरिका भारतीय उत्पादनांवर लावलेलं टॅरिफ कमी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.