रेल्वे रिक्रुटमेंट सेलने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून दहावी तसेच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नियुक्ती आयोजित केली गेली आहे. तसेच पदवीधर उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
तुम्हला माहिती आहे का? भारतीय रेल्वेमध्ये महिलांना काही खास सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा महिलांना फार फायदा होत असतो. माहिती नसेल तर आजच या सुविधांविषयी सविस्तर जाणून घ्या.
देशात आता शेखचिल्ली समान कारभार खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. नेहरु-गांधी आदी नावांची अॅलर्जी असलेल्या या सरकारने त्यांनी सुरु केलेल्या योजनांना निकाली काढण्याचे काम सुरु केले आहे.(Railway Privatization) जनसामान्याच्या मनात…