• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Why Railway Privatization

रेल्वे खासगीकरण कशासाठी?

  • By Swapnil Jadhav
Updated On: Jul 03, 2020 | 03:02 PM
railway privatization
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशात आता शेखचिल्ली समान कारभार खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. नेहरु-गांधी आदी नावांची अॅलर्जी असलेल्या या सरकारने त्यांनी सुरु केलेल्या योजनांना निकाली काढण्याचे काम सुरु केले आहे.(Railway Privatization) जनसामान्याच्या मनात नेहरु-गांधींची प्रतिमा फेव्हिकॉल लावल्यासारखी चिकटून बसल्यामुळे सरकारला काढू शकत नाही. मग आता त्यांच्या योजनाच पुसून टाकण्याचे काम सरकारने युद्धपातळीवर सुरु केले आहे. ज्या फांदीवर विकास बसला ती फांदी शेखचिल्ली सरकार कापत आहे. जेव्हा खासगी कंपन्यांचा भ्रष्टाचार व कुसंचालन महामारी सारखे देशांतर्गत पसरत होते. तेव्हा नेहरु-इंदिरा गांधींनी राष्ट्रीय हितासाठी राष्ट्रीयकरणाची गरुडझेप घेतली. त्यांच्या गरुडझेपेचे मग जनसामान्य लाभान्वित झाले. नेहरुंच्या कालखंडात विमा कंपन्या व रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. (Railway Privatization) त्यानंतर अधिकारावर आलेल्या इंदिरा गांधींनी धमाकाच केला. त्यांनी मुठभर लोकांसाठी उघडल्या गेलेल्या बँकांचे राष्ट्रीयकरण करुन गोर-गरिबांना मोठा आधार मिळवून दिलाच तसा सन्मानही बहाल करुन दिला. घामाला दाम मिळवून दिल्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत झाल्यात. नेहरुंच्या कालखंडात भिलाई, राऊरकेा, दूर्गापूर येथे इस्पात संयंत्र स्थापित झालेत. सार्वजनिक क्षेत्रात भेल, गेल, सेल, एमएएलने उतुंग भरारी घेतली. या भरारीमागे पंडीत जवाहरलाल नेहरुंची दूरदृष्टी होती.

प्रचंड आर्थिक शक्ती निर्माण करणाऱ्या या कंपन्या वर्तमान केंद्र सरकारच्या कधी पचनीत पडल्या नाहीत. मोदी सरकार अधिकारावर आल्यापासून नेहरु-इंदिरा गांधींची छाप पडलेले हे प्रकल्प जीर्ण कसे होतील व त्यानंतर त्यांचे खासगीकरण  कसे करता येईल याकडे सरकारची दृष्टी म्हणा की दुष्ट नजर गेली. बुलेट ट्रेनची कबर खोदल्या गेल्यामुळे मोदी सरकार अस्वस्थ होते. त्यामुळे सरकारची तिरपी नजर रेल्वेवर पडली. यातून सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाचा घाट घातला. रेल्वे मंत्रालयाने आता एक-दोन नव्हे तर १०९ डेस्टिनेशन मार्ग खासगी कंपन्यांचा बहाल करण्यात येईल. खासगी कंपन्या फायदा उपटण्यासाठी रेल्वेच्या इतिहासात जे कधी घडले नाही ते करण्याचे काम सुरु करतील. मनमानी पद्धतीने तिकीटदर वाढविले जातील. प्रवाशांच्या सोईकडे फारसे लक्ष न देता तुंबून-तुंबून प्रवाशी कोंबल्या जातील. गरीब व मध्यम श्रेणीच्या प्रवाशांना तर प्रवास करणे कठीण ठरेल. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सोई बासणात गुंडाळण्याचे काम होईल. भारतीय रेल्वेचे गार्ड व चालक गाडीचे संचालन करतील पण खासगी कंपन्यांचे निकष त्चांच्या पचनी पडतील असा भागच राहणार नाही. रेल्वे कामगारांना पगार, भत्ते बोनस सढळ हस्ते मिळतो तो भागच बंद होईल. कमीत कमी पगार व तो भत्ता-बोनस तत्वावरच रेल्वे कामगारांना काम करावे लागेल.

सर्व काही विकण्याचा डाव 

भाजपचे नेते काँग्रेसवर देश विकण्याचा आरोप लावत होते. परंतु आता भाजपचे सरकारच नेहरु-गांधींच्या घामावर उभ्या झालेल्या प्रकल्पांचे खासगीकरण करीत आहेत. आधी सरकारने डाटा विकला, नंतर कोळसा व आता रेल्वेच विकायला काढली. हा मती गुंग करणारा भाग श्रमिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करुन जाईल हे तेवढेच खरे. कोळसा व संरक्षण विभागाच्या उत्पादन शाखेत सारखा असंतोष खदखद आहे. 

Web Title: Why railway privatization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2020 | 02:53 PM

Topics:  

  • india
  • indian rail way

संबंधित बातम्या

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क
1

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र  क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान
2

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?
3

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले
4

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Feb 17, 2026 | 04:32 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM
बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Feb 17, 2026 | 04:19 PM
“पुरूषांना फक्त  व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Feb 17, 2026 | 04:10 PM
१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

Feb 17, 2026 | 04:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.