जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने मदतकार्य आणि पंचनाम्यांची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत ७,४६९ पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात ३…
लोकन्यायालयाने प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करत, दोन्ही बाजूंच्या संमतीने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली. त्यानुसार संबंधित विमा कंपनी व जबाबदार पक्षाकडून पीडित अर्जदारास एक कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली.
भरपाई केवळ पती/पत्नी, पालक किवा मुलांपुरती मर्यादित नाही तर मृत व्यक्तीमुळे प्रभावित झालेल्या सर्व व्यक्तींना लागू होते. सर्वोच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम १७,५२,५०० रुपये निश्चित केली.