सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांबाबत मिश्किल टिप्पणी करत युतीचे संकेत दिले आहेत. 'आम्ही मिठी मारायला तयार' या विधानामुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ.
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी राज्य सरकार काम करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, मराठवाड्यात सर्वाधिक शेतीचे नुकसान झाले आहे.