Dipu Das : बांगलादेशमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजकीय कार्यकर्ते उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, आनंद पारकर, चेतन मुंज यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला संधी दिली व चिपळूण मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
उस्मानाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना…