औद्योगिक प्रदूषणासाठी चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चंद्रपूरसह गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांचा कारभार मोजक्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या कामकाजावर…
अलीकडेच सोशल मीडियावर शालेय विद्यार्थींनींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या विद्यार्थीनींनी कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता. विद्यार्थीनींच्या या व्हायरल व्हिडीओनंतर रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू…
रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडून लोकप्रतिनिधी निवडून आले असले तरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास निधीचे नियोजन आणि वाटप कोणत्या पद्धतीने…
मिरा-भाईंदर महापालिकेने सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन केलेली CBSE शाळा अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. आता या शाळेसाठी प्रस्तावित इमारतीतील २४ वर्गखोल्या एन. एल. डालमिया शाळेला एका…
गडचिरोली जिल्ह्यातून दोन जंगली हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हत्तींच्या भ्रमंतीदरम्यान धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
श्रीवर्धन शहरातील वाणी आळी बाजारपेठ परिसरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. व्यापारी, बाधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी बैठक घेऊन या निर्णयाला विरोध करत प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्ट…
चंद्रपुरातील बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक बसून ४ ते ५ वर्षांच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या प्राथमिक अहवालानुसार डोक्याला झालेल्या तीव्र दुखापतीमुळे न्यूरोलॉजिकल शॉक आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.
महाड विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांसाठी सोमनाथ ओझर्डे यांनी १२ आणि १३ सप्टेंबरला मोफत बससेवा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नालासोपारा येथून बस सोडून यंदा सुमारे १० हजार…
कर्जत तालुक्यातील वाढत्या फार्म हाऊस पर्यटनाला चालना देण्यासाठी ओला-उबर सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांना कर्जतमध्ये सोडण्याची सुविधा असली तरी परतीच्या प्रवासासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने…
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरकाची थकबाकी मिळणार आहे. तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या प्रलंबित रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. अद्याप गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ते…
हिंगणघाटमधील विदर्भातील सर्वांत मोठ्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत यंदा एक खास नोंद झाली आहे. प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या दोन नव्या पाणपक्षी प्रजातींनी येथे घरटी बांधल्याचे आढळून आले आहे.
मुंबई महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्राशी संबंधित कामांसाठी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्र खिडकी आणि नवीन संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
Neral News: नेरळ ग्रामपंचायतीच्या १६व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची माहिती आधी सादर करा, त्यानंतरच नव्या आराखड्याला मंजुरी देऊ, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सात गावांमध्ये त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १९८ बाधित नागरिक आढळल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान…
काही महिन्यांपूर्वी ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचलेली कोथिंबीर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. महाडच्या भाजी बाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासह इमारतीतील बहुतांश CCTV कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर सवाल उपस्थित होत आहेत.
डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करू नका, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. न्यायालयाच्या निर्देशानंतर आयएमएने संप मागे घेण्याची तयारी दर्शवली.
भारतातील डेटा सेंटर उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांसाठी अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे व्यवसाय करणे अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे.
जुन्नर-ओतूर मार्गावरील करंजाळे परिसरात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू…