Maharashtra Rain Alert News: राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते…
Maharashtra Weather- मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत होऊ शकते आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढू शकते. वीजा चमकत असताना नागरिकांना झाडांखाली आश्रय न घेण्याचे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात…
महाराष्ट्रात विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेत पिकांना मोठं नुकसान झालं आहे. राज्याच्या अनेक भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, वाशिम, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.