ठाणेकरांची मान अभिमानानं उंचावणारी घटना ठाण्यात घडली आहे, ठाण्यातील तीन जलतरण पट्टूंच्या अथक प्रयत्नांने आता इंग्लंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बोलवण्यात आलं आहे.
सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे तो बंद आहे. तर बावधन येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व व्यायामशाळेचे मूल्यांकन झाले नाही.
रायगड जिल्ह्यामधील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे १७ किमी अंतर अवघ्या २ तासात पार केले आहे. त्याने त्याच्या नावावर नवा विक्रम…