चालत्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील धोकादायक पोकळीत कोसळली. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले.
थेट रेल्वे सेवेमुळे भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण होत आहे.‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी आहे.
दिल्लीत हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसे वायू प्रदूषणाचे प्रमाणही वाढत जाते. दिल्लीतील अनेक भागात वायू प्रदूषणाची पातळी ३५० पेक्षा जास्त झाली आहे. पावसाळ्यानंतर आता थंडीही कडाक्याची पडणार असा अंदाज
नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.