हवामान खात्याने 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुलैच्या मध्यपर्यंत खोळंबलेल्या मान्सूनने विदर्भात अलिकडेच विदर्भात दमदार (Heavy Rain in Vidarbha) हजेरी लावली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. 4 जिल्ह्यांमध्ये तर सरासरीही ओलांडली आहे.
शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी 10 ऑगस्टला सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. अशातच आता उद्यापासून (23 जुलै) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान…
जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही…