ऑगस्ट महिना संपला तरी अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा केवळ ४८.५१% आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली असून, दमदार पावसाकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
वर्धा जिल्ह्यातील ३३ हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी स्पष्ट केले आहे.
वर्धा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. शहरातील ३० घरांत पाणी शिरले असून २७ संवेदनशील गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. आजही यलो अलर्ट कायम आहे.
Wardha News: जूननंतर जुलै महिन्यातही वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयांतील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाइन्स प्रकल्पाबाबत पर्यावरणीय जनसुनावणीपूर्वी अनेक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. प्रकल्पामुळे शेती, जंगल, जलस्रोत आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशीची मागणी करण्यात…
पावसाळ्यात संसर्गजन्य पशुरोगांचा धोका टाळण्यासाठी वर्धा जिल्ह्यात 2.49 लाखांहून अधिक पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विशेष मोहिमेमुळे लम्पी, घटसर्प, एकटांग्या आणि पीपीआरसारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आले…
जिल्ह्यातील अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून गावागावात अवैध सावकाराच्या ठेवी आहेत. गरजू असलेल्या शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देवून मोठ्या प्रमाणात व्याज आकारले असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगली पंचाईत होते.
मी फिल्म मेकिंगमध्ये अपघाताने आलो. आज जे मी मांडतो, ते तुम्हा सर्वांना आवडते, याचे भारी वाटते. वर्ध्यात मी पहिल्यांदाच आलो. या जिल्हयाला ऐतिहासिक वारसा आहे. या शहरात मी पुन्हा येईल,…
सदर आग अज्ञात समाजकंटक व्यक्तीद्वारा जाणूनबुजून लावली असल्याचा संशय आहे. आग लागल्यानंतर उन्हामुळे काही क्षणातच सगळीकडे पसरली. त्यामुळे अनेक झाडे आगीच्या विळख्यात सापडली. टेकडी व परिसरात पाच वर्षांपूर्वी लावलेली झाडे…
दारू विक्रेत्यांसोबत पोलीस प्रशासनाने कारवाई करून प्रश्न सोडवावा, कारवाई न झाल्यास जनवादी महिला संघटनेचा विशाल ठिय्या मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. गावातील दारूबंदी मंडळ जिल्हा कचेरी येथे वाढती महागाई सोबतच…
मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी (due to lack of water.) पीके वाळू लागली आहेत. (the crops have started drying up) त्याचा परिणाम सोयाबीन, कापूस (soybean and cotton) या…