जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जलपुरवठा विभागाने कामे अपूर्ण असताना सुद्धा पाणी पुरवठा बंद केल्यामुळे ठेकेदार अडचणींमध्ये पडले आहेत. ठेकेदारांकडून प्रत्येक कामामागे सुमारे ३० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप सुद्धा…
मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहराला डिसेंबरपर्यंत ३९२ एमएलडी पाणी मिळणार आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला असून ६ हजार रुपयांत नवीन नळ जोडणी मिळणार आहे.
पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांनी गोंधळ घालत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते Amol Shinde आणि काँग्रेसचे गटनेते Chetan Narote यांना निलंबित करण्यात आले.