जड-अवजड वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत मंत्रालयीन पातळीवर मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर चालक बुधवारपासून बेमुदत संपावर गेले.
संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळेच आता वाहतूकदारांच्या संपाची दखल घेऊन शासनाने समिती निर्माण केली आहे, त्याचा शासन निर्णयही जारी केला गेला आहे.
जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. चर्चा सकारात्मक झाली असून या प्रश्नी आज…
मनसेचे वकील एसटी कामगारांसोबत राहतील. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार. पक्षही असेल आणि आमचे वकीलही राहतील. कायदेशीर लढाई सुरूच राहील. राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना ऐकल्या. 28 २८ संघटनांनी हा संप…
कोरना काळातील तोटा भरुन काढण्याची नामी संधी असे याकडे खासगी वाहतूकदार पाहत आहेत. नोकरीच्या ठिकाणी परतायचे असल्याने नागरिकांपुढेही दुसरा पर्याय नाहीये. प्रशासनाच्या पातळीवरही यावर कोणताच अंकुश राहिलेला नाही. रविवारी दुपारनंतर…