Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

अहमदनगर तालुक्यातील नगर–वांबोरी मार्गावर पिंपळगाव माळवी तलावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 23, 2025 | 03:04 PM

Follow Us

अहमदनगर तालुक्यातील नगर–वांबोरी मार्गावर पिंपळगाव माळवी तलावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ५ कोटी रुपये खर्च करून नुकताच नवीन दगडी फरशी पूल बांधण्यात आला होता. परंतु या पुलाला अवघे पाच महिनेही पूर्ण झाले नाहीत, तोच पुलाची अवस्था अत्यंत निकृष्ट झाल्याचे चित्र समोर आले आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने दर्जामान पाळले नाही, असे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत. पुलावरच्या फरश्या तडकल्या असून काही भाग खचल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

Follow Us:

अहमदनगर तालुक्यातील नगर–वांबोरी मार्गावर पिंपळगाव माळवी तलावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ५ कोटी रुपये खर्च करून नुकताच नवीन दगडी फरशी पूल बांधण्यात आला होता. परंतु या पुलाला अवघे पाच महिनेही पूर्ण झाले नाहीत, तोच पुलाची अवस्था अत्यंत निकृष्ट झाल्याचे चित्र समोर आले आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने दर्जामान पाळले नाही, असे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत. पुलावरच्या फरश्या तडकल्या असून काही भाग खचल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

Web Title: Ahilyanagar development or poor work a bridge built at a cost of five crores fell into question within 5 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra poliotics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.