अतिवृष्टी होऊन एक आठवडा झाला मात्र अजूनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाला होता. मात्र, आता सरकारने अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 146 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
अहिल्यानगरच्या नेवासेत 2024 च्या अग्नितांडवाची पुनरावृत्ती झाली आहे. ही आग बुधवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला रात्री पावणे दहाच्या सुमारास लागली. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
खरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते केशव आनंदा थोरात यांच्या आत्महत्या प्रकरणाला एक मोठी कलाटणी मिळाली आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत वाढ झाली आहे.
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती–आघाड्यांचे चित्र अजूनही अस्पष्ट असताना, शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपने अनपेक्षित पाऊल उचलत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
अहिल्यानगर मधील पुणतांबे गावाजवळ दोन तलाव असून देखील गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतर राज्य सरकारकडून मदतीची घोषणा झाली असून देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत दिसत आहे.
कोपरगाव पालिका निवडणुकीत रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता एका निष्ठावंत शिवसैनिकाने गावाच्या निवडणुकीसाठी थेट उद्धव ठाकरेंना राजीनामा पाठवला आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच अहिल्यानगरमधील देवठाणच्या विद्यार्थ्यांनी चक्क वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एक भाबडी विनंती केली आहे.
संगमनेर २.० उपक्रमातून आमदार सत्यजित तांबे थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर या उपक्रमाचा फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरेल.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असतानाच अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याने अजून एकाचा बळी घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अहिल्यानगर जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज असून यापैकी २५ बिबटे पकडले आहेत. यावरून वनविभागाच्या हलगर्जीपणावर मंत्री विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २७५ कोटींवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षात भरघोस शास्तीमाफो देऊनही थकित आकडा वाढत चालला आहे. यावर्षी शास्तीमाफी मिळणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले…