अहिल्यानगरच्या टाकळी खादगाव येथील पादीर कुटुंबाने हक्काच्या शेतरस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
Shanishingnapur : शनि जयंतीच्या औचित्याने देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि दर्शनासाठी पोलीस प्रशासनाने यंदा अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
उन्हाच्या झळांचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही तितकाच सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या या तीव्र काहिलीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि थोडासा थंडावा मिळवण्यासाठी आता Ahilyanagar मधील भटक्या कुत्र्यांनी…
NEET Paper Leak Update News: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिला ताब्यात घेतले आहे.
संग्राम बापू भंडारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. यावेळी…
अहिल्यानगरमध्ये पनीर आणि चीजमधील भेसळीच्या मुद्द्यावरून विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’ची आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
आळंदी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे.
अहिल्यानगरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ९९३ रुपयांनी वाढ झाल्यानंतर एका सिलिंडरची किंमत ३,०७१ रुपयांवर पोहोचली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्चर आणि अमानुष मारहाण प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आक्रमक झाली आहे.
अहिल्यानगरमध्ये ‘सिव्हिल’ रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंद्याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरून अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसकडून निषेध नोंदवत पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रात
अनेक वर्षांनंतर मंजूर झालेली साकळाई सिंचन योजना सुरु होण्यापूर्वीच वादाचे कारण ठरली आहे. ही योजना राबविण्याच्या विरोधात आज घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले.
अहिल्यानगरमध्ये उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानात घट झाली असून रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत असून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत
अहिल्यानगरमध्ये आयोजित ‘ग्रामीण AI समिट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सावेडीतील माऊली संकुलात तंत्रज्ञानाचा जागर पाहायला मिळत आहे. याबाबत जनजागृती करण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
मंत्रीपुत्र साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. उलट शेतकऱ्यांवरच आरोप होत असल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेत हे विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत.