सध्या भोंदू बाबांवर संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई केली जात आहे. संगमनेरमधील भोंदू गडगे महाराजला देखील पोलिसांनी अटक केली आहे. चला या भोंदू महाराजची थक्क करणारी गोष्ट जाणून घेऊयात.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 17 लाख शिक्षक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये फक्त शिक्षक नाही तर सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला.
भोंदू बाबा अशोक खरातनंतर राजयभरातील अनेक भोंदू बाबांवर कारवाई करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर वडगावपानच्या गडगेबाबाला देखील अटक कारंब्यात आली आहे.
अहिल्यानगरमध्ये वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण डोंगर जाळून खाक झाला आहे. यामुळे केवळ केवळ वृक्षसंपदाच नव्हे, तर दुर्मिळ प्राणी आणि कीटकही जळून खाक झाले आहेत.
आता कुठे बिबट्याचे हल्ले थांबले होते, तेच आता त्याचे हल्ले वाढल्याची घटना पुन्हा समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात १० शेळ्या आणि १ बोकड अशा एकूण ११…
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याच अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माध्यमांची संवाद साधताना महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले.
नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मनमानी कारभाराविरोधात नेवासा विकास आघाडीच्या विद्यमान नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसला आहे.
पारनेर पंचायत समितीच्या बैठकीत आमदार दाते यांनी कामाच्या गुणवतेत तडजोड करू नका असे स्पष्ट निर्देश दिले आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्याला उन्हाचा चांगलाच तडाखा बसताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अहिल्यानगर तालुक्याच्या जांभळदरा परिसरात १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटून मोठी आग लागली. या आगीत ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक झाल्या आहेत.
संगमनेरमध्ये चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. या घटनेची गंभीर दाखल घेत आमदार खताळ यांनी तलाठी कार्यालयात धाड टाकून 'एजंट गिरी'चा पर्दाफाश केला.
अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ तयार ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अहिल्यानगरमध्ये सुवर्णअक्षरांनी लिहिली जावी, अशा पद्धतीने साजरी झाली. यावर्षीचा सोहळा केवळ एक उत्सव राहिला नाही, तर तो एका नव्या ऊर्जेचा, विचारांचा ठरला.