मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही,'
शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात मराठी माणसाने महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. असं विधान केलं होतं. यावर ठाकरे गटाला डिवचण्यासाठी शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्यासह उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात सट्टेबाजांची टोळी सक्रिय झाली आहे. पोलिसांच्या मदतीने सट्टेबाजीचा धंदा जोरात सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास…
मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी उपोषण करुन आंदोलन करणारे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडे सुपूर्द केला आहे. ज्ञानदेव पवार…
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचा दावा केला आहे.