Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : अवकाळीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवले!, कांद्याचा बाजारभाव गडगडला

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2025 | 06:33 PM

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेला कांदा व्यापारी घेत नाही. तसेच ओल्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून पंचनामे देखील लवकर करत नसल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. त्यामुळे सरकारी मदतीची ही अपेक्षा या शेतकऱ्यांनी सोडली आहे. त्यामुळे बळीराजावर सद्या दुहेरी संकट ओढवले गेले आहे. राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाही. यातच अवकाळी मुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे.

Follow Us

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेला कांदा व्यापारी घेत नाही. तसेच ओल्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून पंचनामे देखील लवकर करत नसल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. त्यामुळे सरकारी मदतीची ही अपेक्षा या शेतकऱ्यांनी सोडली आहे. त्यामुळे बळीराजावर सद्या दुहेरी संकट ओढवले गेले आहे. राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाही. यातच अवकाळी मुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar onion market prices plummeted due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • Agriculrture News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.