आम्ही जी चर्चा केली आहे ती अजित दादांसोबत केली आहे. आता ते हयात आहेत त्यामुळे या गोष्टीच आम्हला भांडवल करायचं नाही.ज्यावेळी मी बोललो होतो त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता.माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही. मी अजित दादांची शपथ घेऊन सांगितलं आहे जी काय सांगितलं आहे ती वस्तुस्थिती आहे. अजितदादा प्रचंड भावनिक माणूस. जे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करायला हवं होतं ते देवेंद्र फडणवीस का करत आहेत ?अजितदादा यांच्याबरोबर चर्चा झाली होती त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आमचे उमेदवार सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढवत आहेत. हा निर्णय विलीनीकरण होणार म्हणूनच घेतला होता.आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलो आहे. आम्हाला घाई आहे असे चित्र रंगवलं जात आहे हे दुर्दैवी आहे.
आम्ही जी चर्चा केली आहे ती अजित दादांसोबत केली आहे. आता ते हयात आहेत त्यामुळे या गोष्टीच आम्हला भांडवल करायचं नाही.ज्यावेळी मी बोललो होतो त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता.माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही. मी अजित दादांची शपथ घेऊन सांगितलं आहे जी काय सांगितलं आहे ती वस्तुस्थिती आहे. अजितदादा प्रचंड भावनिक माणूस. जे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करायला हवं होतं ते देवेंद्र फडणवीस का करत आहेत ?अजितदादा यांच्याबरोबर चर्चा झाली होती त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आमचे उमेदवार सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढवत आहेत. हा निर्णय विलीनीकरण होणार म्हणूनच घेतला होता.आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलो आहे. आम्हाला घाई आहे असे चित्र रंगवलं जात आहे हे दुर्दैवी आहे.